![family court, family ties, Cases,](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/New-Project-2024-07-18T125051.592.jpg?w=310&h=174&crop=1)
बदलत्या काळात विशेषत: महानगरामध्ये आर्थिक आणि कौटुंबिक ताणतणावावरून होणारे वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचू लागले असून अशा खटल्यांची संख्या वाढू लागली…
बदलत्या काळात विशेषत: महानगरामध्ये आर्थिक आणि कौटुंबिक ताणतणावावरून होणारे वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचू लागले असून अशा खटल्यांची संख्या वाढू लागली…
विधान परिषदेच्या निवडणुकीत यवतमाळ वाशीमच्या माजी खासदार भावना गवळी आणि रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने विजयी झाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२२ ला संपला. तेव्हापासून अजूनही निवडणुका झाल्या नाहीत. प्रशासकीय राजवटीच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे.
संपूर्ण क्रांती आंदोलन ही जयप्रकाश नारायण यांच्या समाजवादी विचारावर आधारित संकल्पना आहे. १९७० च्या दशकात बेरोजगारी, महागाई, शैक्षणिक धोरणात सुधारणा,…
विदर्भात बेरोजगारांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे, उद्योगांचा अभाव आहे. उद्योग सुरू करण्याला प्राधान्य देण्याऐवजी भाजपने विरोधी पक्ष फोडणे व तेथील…
नागपूरमध्येही भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिक साधणार की परिवर्तन होणार अशी चर्चा सुरू आहे.…
एकाही नेत्याने प्रचारा दरम्यान हा मुद्दा लावून धरला नाही, साधा उल्लेखही केला नाही, याची खंत भाजपच्या काही नेत्यांनीच व्यक्त केली…
पुण्यात विकासकाच्या अल्पवयीन मुलाने मद्याधुंद अवस्थेत कार चालवून दोघांचा बळी घेतल्यानंतर या मुलाला पबमध्ये मद्या कसे देण्यात आले हा प्रश्न…
३० एप्रिल २०२४ रोजी सुधारित टक्केवारी जाहीर केली. त्यानुसार एकूण सरासरी ६६ टक्के मतदान झाल्याचे जाहीर झाले. पूर्वीच्या तुलनेत ६…
गेल्या तीन वर्षांत संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांसह २३,९०६ भारतीय नागरिकांची परदेशांतून सुटका करण्यात आली.
पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ च्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-सेना युतीने तर एका जागा…