
जांभूळपाडा हे दुर्गम भागातील गाव असून लालफितीचा कारभार आणि प्रशासकीय उदासीनता यात आदिवासी बांधव भरडले जात आहेत.
जांभूळपाडा हे दुर्गम भागातील गाव असून लालफितीचा कारभार आणि प्रशासकीय उदासीनता यात आदिवासी बांधव भरडले जात आहेत.
मागील काही अनुभव लक्षात घेता जिल्ह्य़ातील दीड हजार वारांगणांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून शालार्थचे काम बंद असल्याने शिक्षकांना ऑफलाइन वेतन दिले जात आहे
नाशिक विभागात आतापर्यंत ५० वाहक-चालकांवर वेगवेगळ्या कारणांस्तव कारवाई करण्यात आली आहे.
नॅबच्या सहकार्याने लवकरच राज्य शिक्षण मंडळाशी चर्चा करून ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी खुली करून देण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्य़ात आदिवासीबहुल भागातील तीन हजार २५९ महिला ‘बुडीत मजुरी’ लाभापासून वंचित आहेत.
शेतकरी विशेषत आदिवासी हा दुर्लक्षित घटक आहे. त्यांच्या कृषी विकासासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.
आरोग्याचा प्रश्न बळावल्यास रुग्णाला डोलीतून १९ किलोमीटर अंतर पायी चालत घेऊन जावे लागते.
संस्थेच्या वतीने सध्या महिलांना आवडीनुसार प्रशिक्षण दिले जात आहे.
दर वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विद्यार्थ्यांची नियमितपणे संपूर्ण वैद्यकीय तपासणीचा निर्णय घेण्यात आला.