scorecardresearch

दत्ता जाधव

NAFED and NCCF may lose rs 1000 crore buying soybeans at guaranteed prices in Maharashtra
सोयाबीन खरेदीपोटी केंद्र सरकारचे मोठे नुकसान; एनसीसीएफ, नाफेडला खरेदी- विक्रीत तोटा

राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी पोटी नाफेड आणि एनसीसीएफला हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे.

Pune Agri Hackathon, Pune Agri Hackathon news,
‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’चे ढिसाळ नियोजन

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’ सुरू आहे. गत दोन महिन्यांपासून या हॅकेथॉनची तयारी…

central government hike MSP for Kharif crops
हमीभाव शेतकऱ्यांच्या फायद्याचा की निव्वळ आकडेवारीचा खेळ ? प्रीमियम स्टोरी

सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी-विक्री सुरू असली, तरीही सरकार बाजारात हस्तक्षेप करून हमीभावाने खरेदी करीत नाही. त्यामुळे अनेकदा…

tur procurement in state stalls as farmers show poor response for 100 days
राज्यात हमीभावाने तूर खरेदीचा फज्जा, तूर खरेदी प्रक्रियेकडे शेतकऱ्यांनी का फिरवली पाठ?

केंद्र सरकारकडून देशभरात तुरीची हमीभावाने खरेदी केली जाते. राज्यात सुमारे शंभर दिवस तूर खरेदीची प्रक्रिया सुरू होती, तरीही तूर खरेदीचा…

DRR Dhan 100 Kamala loksatta article
विश्लेषण : भाताच्या ताणसहनशील जाती किती फायदेशीर?

उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढीचा दावा असणाऱ्या ताणसहनशील ‘डीआरआर धान १०० (कमला)’ आणि ‘पुसा डीएसटी राइस १’ या दोन जातींची घोषणा…

website of Prime Minister’s Employment Generation Programme has been down for the past two months Job creation across the country is facing problems
देशभरात रोजगार निर्मितीला खीळ, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अडचणीत प्रीमियम स्टोरी

बंद संकेतस्थळ कधी सुरू होणार, या बाबत विभागाचे अधिकारीही अनभिज्ञ आहेत. या प्रशासकीय सावळ्या गोंधळामुळे नव उद्योजकांचा हिरमोड होत आहे.

one rupee crop insurance , crop insurance,
विश्लेषण : एक रुपयात पीकविमा योजना रद्द का झाली? गैरप्रकार थांबवण्यात राजकीय नेते कमी पडले?

एक रुपयात पीकविमा योजना सुरू झाल्यानंतर पीकविम्याचे अर्ज २०२२ – २३ मध्ये ९६ लाखांवरून १ कोटी ४ लाखांवर आणि २०२३…

crop loss insurance in Maharashtra news in marathi
एक रुपयात पीकविम्यामुळे सहा हजार कोटींचा भुर्दंड

योजनेत केलेल्या बदलांमुळे विमा हप्त्यात झालेली वाढ आणि अंमलबजावणी खर्च मिळून सुमारे सहा हजार कोटी रुपये जादा मोजावे लागले.

The state government make capital investment of Rs 5,000 crore farming sector
कृषीत दरवर्षी पाच हजार कोटींची भांडवली गुंतवणूक

शेतीतील भांडवली गुंतवणूक कमी होत आहे. त्यामुळे भांडवली गुंतवणूक करून शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कांदा महाबँक व्यवहार्य का नाही? विकिरण प्रक्रियेने सगळ्या समस्यांचे निराकरण का होत नाही? प्रीमियम स्टोरी

कमी खर्चात कांदा साठवणूक केंद्र उभारण्यात यावे. विकिरण प्रक्रियेची सुविधा उभी करून सरकारी पैशाचा अपव्यय करून नये, अशी मागणी होत…

Honey bees , flowers , Jharkhand , honey ,
फुलोऱ्याच्या शोधात मधपाळ मध संकलनासाठी झारखंडमध्ये

कीडनाशके, रसायनांचा अतिरेकी वापर आणि शेती करण्याच्या पद्धतीत झालेल्या बदलांमुळे फुले, फुलोऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातील मधपाळ अडचणीत…

Mahabank, Onion , Loss, loksatta news,
तोट्यातील कांदा ‘महाबँक’ व्यवहार्य नाही, जाणून घ्या, कांदा महाबँकेला विरोध का?

कांदा महाबँक योजनेला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी कांद्यावर विकिकरण (रेडिएशन) प्रक्रिया करून शीतगृहात साठवणूक…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या