
सुगंधी तांदूळ म्हणून आंबेमोहोर जग प्रसिद्ध आहे. राज्यात साधारण गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी मोदक बनवण्यासाठी सुगंधी आंबेमोहोर तांदळाला मागणी वाढते.
सुगंधी तांदूळ म्हणून आंबेमोहोर जग प्रसिद्ध आहे. राज्यात साधारण गणेशोत्सवाच्या काळात घरोघरी मोदक बनवण्यासाठी सुगंधी आंबेमोहोर तांदळाला मागणी वाढते.
महाराष्ट्रात देशातील एकूण द्राक्ष उत्पादनाच्या जवळपास ७० टक्के द्राक्ष उत्पादन होते, त्यातही राज्यातील प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे पुणे, सांगली, सातारा,…
केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून खरीप हंगामातील पेरणीची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याकडे डोळे उघडून पाहण्याची गरज आहे. कारण…
परभणी विद्यापीठानंतर राहुरीमध्येही राज्याबाहेरील कुलगुरुंची निवड केली जाण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
विद्यापीठे आणि संशोधन केंद्रात पूर्णवेळ प्राध्यापक नसल्यामुळे कृषी शिक्षण आणि संशोधनाचे काम विस्कळीत झाले आहे.
राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी भेट झाली. योगायोगाने हे दोन्ही नेते “मामा”…
१२ मे च्या दरम्यान राज्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे टोमॅटोच्या पिकाचे नुकसान झाले होते. परिणामी टोमॅटो उत्पादनात ३०…
नुकतेच नाशिक येथील सहकार विभागाच्या उपनिबंधकांनी दोन कांदा खरेदी केंद्राची तपासणी केली. या दोन्ही केंद्रात मोठ्या प्रमाणात अनियमितता गैरव्यवहार समोर…
आता धान्यांपासून इथेनॉल निर्मिती करण्यास साखर कारखान्यांना परवानगी दिल्यामुळे प्रकल्प १२ महिने चालविता येतील.
भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो, असे वक्तव्य कोकाटे यांनी केले. हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या विरोधात…
सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे राज्य सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावे लागणाऱ्या साखर कारखान्यांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय आहे.
राज्यात कर्जमाफीची सतत चर्चा सुरू असल्यामुळे कृषी कर्जाच्या परतफेडीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून जूनअखेर राज्यात ३१,२००…