यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून राज्याला अतिवृष्टी, गारपीट, महापूर, भूस्खलन सारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत आहे.
यंदाच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून राज्याला अतिवृष्टी, गारपीट, महापूर, भूस्खलन सारख्या नैसर्गिक आपत्तींचा फटका बसत आहे.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान धन्य धान्य योजनेची घोषणा केली होती.
वाईन विक्री परवाने घाऊक पद्धतीने देण्याचा वादग्रस्त निर्णय स्थगित केल्यानंतर आता राज्य सरकारच्याच कृपेने राज्याच्या कानाकोपऱ्यांतील धरणक्षेत्रावर दारू पार्ट्या रंगण्याचा…
कृषी समृद्धी योजना योजनेची घोषणा करायची आणि पैशाची तरतूद मात्र करायची नाही, अशी धोरणात्मक गोंधळाची अवस्था कृषी विभागाची आहे.
राज्यातील यंदाचा उसाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय होतानाच, प्रति टन उसाच्या ‘एफआरपी’तून नवनव्या कारणांसाठी किती कपात करणार…
जागतिक दूध उत्पादनात भारत आघाडीवर असला तरीही जागतिक दुग्ध बाजारपेठेत भारताचा वाटा दोन टक्केही नाही. त्यामुळे स्वस्तातील दूध किंवा दुग्धजन्य…
केंद्र सरकारने पंतप्रधान पीक विमा योजना २०१६-१७ मध्ये सुरू केली. महाराष्ट्र सरकारने २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांचा हप्ता राज्य सरकार भरेल, असे…
योजनेच्या अंमलबजावणीची रुपरेषा तयार करा आणि हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांसाठी तत्काळ प्रस्ताव द्या, असे आदेशच कृषिमंत्र्यांनी दिले.
आपल्याला जे लागतंय ते एक बाजारातून खरेदी करून आणायचं असा ट्रेंड सुरू झालेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्याच्या खरीप हंगामातील…
सोयाबीनच्या झाडांची उंची कमी असते, त्यामुळे रानात फूट, दीड फूट पाणी साचलं तरी सोयाबीन पाण्याखाली जाते. सोयाबीन पाण्याखाली गेले की…
जाणून घ्या, केंद्र सरकारच्या पातळीवर नेमक्या काय हालचाली सुरू आहेत…
पिकाचे कोणत्याही प्रकारे झालेल्या नुकसानीचे प्रतिबिंब पीक कापणी प्रयोगात दिसून येणे अपेक्षित आहे. पण, जमिनीत पीकच नसेल, संपूर्ण जमीन पुराच्या…