
दरवर्षी फेब्रुवारी ते जून हा चार महिन्यांचा कालावधी आंब्याच्या बाजारासाठी महत्त्वाचा असतो. मात्र, यंदा हवामानातील बदलामुळे आंब्याच्या उत्पादनावर गंभीर परिणाम…
दरवर्षी फेब्रुवारी ते जून हा चार महिन्यांचा कालावधी आंब्याच्या बाजारासाठी महत्त्वाचा असतो. मात्र, यंदा हवामानातील बदलामुळे आंब्याच्या उत्पादनावर गंभीर परिणाम…
नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान होते, शेतकरी देशोधडीला लागतात. अशा अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी देशातील अनेक राज्यांत पीकविमा…
वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभाग नवा कायदा करणार आहे. विधेयकाचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात…
यंदा प्रशांत महासागरात निष्क्रिय स्थिती असणार आहे. त्यामुळे नैर्ऋत्य मोसमी पावसाची स्थिती सामान्य राहील किंवा सरासरी इतका पाऊस पडेल, असा…
मुंबईकर ग्राहकांच्या मागणीनुसार आरे नाममुद्रा (ब्रॅण्ड) असलेले पिशवीबंद दूध पुन्हा मुंबईच्या बाजारात उपलब्ध होणार आहे.
कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे निर्यात वाढून शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
दैनंदिन संकलन १ कोटी ७० लाख लिटर होत असले तरीही १ कोटी १० लाख लिटरचा वापर भुकटी आणि बटर उत्पादनासाठी…
इंडोनेशिया आणि मलेशियाने पामतेल धोरणांत बदल करून जागतिक बाजारातील पामतेलाचा पुरवठा नियंत्रित केला आहे. त्याचा परिणाम म्हणून पामतेलाची स्वस्ताई इतिहासजमा…
भाजपमध्ये मिळणारे महत्त्व, मंत्रिमंडळात झालेला समावेश, बीडमधील पराभव, मराठवाड्यातील बिघडलेले सामाजिक वातावरण व ते दुरुस्त करण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न या…
दक्षिण भारतातील काही राज्ये वगळता महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात यंदा कडक उन्हाळ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. प्रामुख्याने उत्तर भारत, मध्य…
राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर, धुळे, जळगाव, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, नंदूरबार आणि लातूर या प्रमुख कांदा उत्पादक…
रब्बी, उन्हाळी कांदा लागवडीतून यंदा सुमारे १०६.८ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. पण राज्यातील एकूण कांदा साठवणूक क्षमता…