
‘संघातील मानवी व्यवस्थापन’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच वाजतगाजत प्रकाशित झाले. बघता बघता त्याच्या तीन आवृत्त्यासुद्धा संपल्यात.
(निवासी संपादक – लोकसत्ता, विदर्भ आवृत्ती)
नक्षलवाद, कुपोषण, पेसा-वनाधिकार कायदा, मानव-वन्यजीव संघर्ष, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर विपुल लेखन.
‘संघातील मानवी व्यवस्थापन’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच वाजतगाजत प्रकाशित झाले. बघता बघता त्याच्या तीन आवृत्त्यासुद्धा संपल्यात.
राज्यात नुकताच जनसुरक्षा कायदा संमत झाल्याने हर्षवायू झालेल्या सत्ताधारी आमदारांना जळीस्थळी कडवा डावा विचार दिसायला लागलाय.
आजवर शहरी नक्षल म्हणून ज्यांना अटक करण्यात आली त्यातल्या एकावरही सरकारला आरोप सिद्ध करता आला नाही. आजवर जेवढे जामिनावर सुटले…
एका चांगल्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल भाजपचे आमदार परिणय फुके यांचे अभिनंदन! सध्या ते विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे म्हणजे विधानपरिषदेचे सदस्य आहेत.
मतदार वारंवार निवडून देतात याचा अर्थ आपण काहीही करायला मोकळे असा समज येथील लोकप्रतिनिधींनी करून घेतला काय?
वाघांची संख्या वाढली म्हणून पाठ थोपटून घेतानाच, या वाढलेल्या वाघांची भूक भागविण्याएवढे भक्ष्य जंगलात आहे का, याचाही गांभीर्याने विचार होणे…
पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा पर्याय, त्यातल्या त्यात हिंदीच्या मुद्यावरून सारे राज्य ढवळून निघालेले असताना विदर्भात मात्र कमालीची शांतता होती.
या खात्यात सगळेच ‘खाणारे’ किंवा ‘घेणारे’ असल्याने या सूडनाट्याचा केंद्रबिंदू पैसा अथवा भ्रष्टाचार नव्हताच. त्यामुळेच कमरेखालचे वार करून हे नाट्य…
शेतीच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनामुळे विदर्भ कायम चर्चेत राहायचा त्याला आता बराच काळ लोटला. शरद जोशींच्या आंदोलनपर्वाचे सोनेरी दिवस लोप पावून…
अजूनही विकासापासून दूर असलेल्या राज्यातील आदिवासींसाठी महायुती सरकारने राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन केला त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!…
अबूजमाडच्या पहाडावर नक्षलनेता बसवाराजू मारला गेला, हे सरकारी यंत्रणेचे मोठेच यश होते. पण त्यानंतर काय? सरकारला खरोखरच नक्षलवाद संपवून नक्षलबहुल…
सरकार नावाच्या अजस्त्र यंत्रणेला भोक पाडून आपला कार्यभाग साधून घेणे तशी नवी बाब नाही. या यंत्रणेत ‘खाऊ’ लोकांची संख्याही भरपूर.…