
महिलांची किती कुचंबणा होते, हे नेत्यांच्या लक्षात येत नसेल का, हा त्यांचा प्रश्न अस्वस्थ करून गेला
(निवासी संपादक – लोकसत्ता, विदर्भ आवृत्ती)
नक्षलवाद, कुपोषण, पेसा-वनाधिकार कायदा, मानव-वन्यजीव संघर्ष, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर विपुल लेखन.
महिलांची किती कुचंबणा होते, हे नेत्यांच्या लक्षात येत नसेल का, हा त्यांचा प्रश्न अस्वस्थ करून गेला
पालिका व प्रन्यासमधील अनेक अधिकाऱ्यांना लक्ष्मीदर्शनाशिवाय काम न करण्याची सवयच जडली आहे.
नागरी भागात अनेक ठिकाणी रस्ते व पुलांची कामे सुरू असतात तेव्हा त्याकडे कुणी लक्षही देत नाही.
मुळात विदर्भाच्या बाबतीत राष्ट्रवादीची भूमिका कायम धरसोड वृत्ती दर्शवणारी राहिलेली आहे.
एखाद्या आस्थापनेत नोकरी मिळवायची असेल, तर शैक्षणिक पात्रता हाच महत्त्वाचा निकष असतो.
अणेंच्या या निर्णयावर विदर्भात साधकबाधक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मिहान हे तसे मूळचे काँग्रेसचे अपत्य. मात्र, त्याला गती मिळत आहे आता भाजप राजवटीच्या काळात.
या आत्महत्यांना कुणी कितीही नावे ठेवोत, पण त्या होत आहेत, हे वास्तव आहे.
शुभांगीची निवड झाली तेव्हा गणवेश व इतर साहित्यासाठी जमा करावे लागणारे ३० हजार रुपये नव्हते.
महाराष्ट्र व तेलंगण राज्यात सिंचन प्रकल्प उभारणीबद्दल अलीकडेच करार झाला.