
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’ गेली ११ वर्षे सुरू असूनही सुपरिणाम दिसत नाही
(निवासी संपादक – लोकसत्ता, विदर्भ आवृत्ती)
नक्षलवाद, कुपोषण, पेसा-वनाधिकार कायदा, मानव-वन्यजीव संघर्ष, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींवर विपुल लेखन.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान’ गेली ११ वर्षे सुरू असूनही सुपरिणाम दिसत नाही
पिवळ्याची बाधा झालेल्या विरोधकांना भगवा व नारंगी सारखाच दिसायला लागला आहे.
साऱ्याच कर्मचारी संघटना वाईट आहेत व गैरव्यवहाराची पाठराखण करणाऱ्या आहेत, असाही नाही.
संपूर्ण देशात या आयोगाच्या परीक्षा उच्च काठीण्य पातळीच्या म्हणून ओळखल्या जातात.
युद्धजन्य क्षेत्रात पत्रकारिता करताना पत्रकाराने कोणती सावधगिरी बाळगायला हवी
महिलांच्या बुद्धय़ांकावर संशय घेऊन पुरुषप्रधान संस्कृतीचा जो परिचय दिला त्याला तोड नाही.
गेल्या दशकभरापासून विदर्भातील शेतकरी नैसर्गिक आणि राजकीय दुष्टचक्राच्या फेऱ्यात अडकला आहे.
नक्षलवाद्यांच्या बीमोडासाठी केंद्र व राज्य सरकारांनी सुरू केलेल्या मोहिमेतील आत्मसमर्पण योजना हा एक भाग आहे.
अमरावतीच्या सभेत हे दोघेही होते पण प्रसिद्धी अणेंना मिळाली व धोटेंची घोषणा दुर्लक्षित राहिली.
काँग्रेसचा पराभव नेहमी काँग्रेसच करते, हे वाक्य फार अनादी काळापासून प्रसिद्ध आहे.
परवा बालसुधारगृहातून २१ मुले पळून गेल्याची बातमी आली आणि काही वर्षांपूर्वीची घटना आठवली.
पाणीटंचाई सुरू झाली की, दरवर्षी जिल्हा प्रशासनातील लगबग वाढते आणि बैठकांचे सत्र सुरू होते.