
100 Years of RSS हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. केवळ लोकशाही मार्गांनीच समाजात आमूलाग्र बदल साध्य करू…
(खास प्रतिनिधी)
विद्यापीठ आणि शिक्षण बीट (केजी टू पीजी). यासोबत शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न, एमपीएससीमधील विविध प्रश्न.
वरिल विषयांवर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेखन आणि विश्लेषण.
वाचकांना प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणसंदर्भात बातम्या, लेख व विश्लेषण वाचायला मिळेल.
100 Years of RSS हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. केवळ लोकशाही मार्गांनीच समाजात आमूलाग्र बदल साध्य करू…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक-टंकलेखन परीक्षेतील सात हजार उमेदवारांचा निकाल फेब्रुवारी महिन्यात जाहीर झाला.यात…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा विजयादशमी सोहळा चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या शताब्दी वर्षात संघाने पंच परिवर्तनावर भर दिला…
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत व राज्य शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत नुकतीच ‘जिल्हा कौशल्य विकास सहाय्यक’…
सरळसेवा भरतीमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घ्या अशी अनेक वर्षांपासूनची विद्यार्थी संघटनांची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य…
दरवर्षी दहा ते पंधरा गुणांनी ‘कट ऑफ’ वाढत आहे. मुख्य परीक्षेमध्ये एकेक गुणही फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे गुणांची टक्केवारी वाढत…
डोळय़ांसमोर ध्येय निश्चित आहे, ते गाठण्याची क्षमता आहे, मेहनतीची तयारी आहे, पण ध्येयापर्यंत पोहोचवणारी वाटच गवसलेली नाही, असे अनेक तरुण…
आदिवासी पाड्यांवरील मुलेमुली नद्या-नाले ओलांडण्याचे दिव्य पार करत असताना या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘एकलव्य इंडिया फाऊंडेशन’ सातत्याने काम…
आयसीटी मुंबई, सीओईपी, पुणे आणि एलआयटी, नागपूर या तीन अभियांत्रिकी अभिमत विद्यापीठांमध्ये संविधानिक आरक्षणाला बगल दिल्याचे समोर आले आहे.
जानेवारी २०२५ मध्ये मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी झाल्यावरही ओबीसी मंत्रालयाच्या ढिसाळ…
लस किंवा इंजेक्शन घेताना आणि त्यानंतर प्रचंड वेदना होतात. त्यामुळे यावर काही संशोधकांनी उपाय शोधला आहे.
राज्य सरकारकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही ‘यूपीएससी’त ८३९ रँक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीची नियुक्ती थांबवण्यात आली.