
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्याची आठवण म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक…
(खास प्रतिनिधी)
विद्यापीठ आणि शिक्षण बीट (केजी टू पीजी). यासोबत शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षार्थींचे प्रश्न, एमपीएससीमधील विविध प्रश्न.
वरिल विषयांवर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेखन आणि विश्लेषण.
वाचकांना प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणसंदर्भात बातम्या, लेख व विश्लेषण वाचायला मिळेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्याची आठवण म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक…
विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१५ मध्ये देशातील विद्यापीठांत सत्रान्त पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सध्या देशातील ४०० विद्यापीठांमध्ये ही पद्धत…
राज्य सरकार बेरोजगारांना सरळसेवा भरतीद्वारे नोकरीचे गाजर दाखवत त्यांच्याकडून पदभरतीसाठी दुप्पट शुल्क वसूल करत आहे.
१४ नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्य शासनाने तासिका प्राध्यापकाचे मानधन वाढवले त्यावेळी जो निर्णय काढण्यात आला त्यानुसार तासिका तत्त्वावर नियुक्त प्राध्यापकाला…
राज्यातील तलाठी पदभरती २०१९मध्ये झालेल्या घोटाळय़ाला नवे वळण आले असून, मुंबई पोलीस भरती-२०२३ पेपरफुटी प्रकरणात पुणे तलाठी भरती २०१९ मध्ये…
महापरीक्षा संकेतस्थळावरून झालेल्या २०१९च्या तलाठी भरतीमध्ये गैरप्रकार झाला असून या पदभरतीला तीन वर्षांनी नवे वळण मिळाले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या पूर्व, मुख्य आणि अंतिम परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये २०१२ पासून शिक्षक भरती झालेली नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या लिपिक टंकलेखक व करसाहाय्यक या संवर्गाच्या उमेदवारांनी पूर्व व मुख्य परीक्षेचा टप्पा यशस्वीपणे पार केल्यानंतर…
राज्यात अनेक वर्षांपासून शिक्षक भरती रखडली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची संख्या मोठी आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यावर या उमेदवारांना ‘ईडब्ल्यूएस’ अंतर्गत आरक्षण देण्याचा निर्णय झाला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ८०२ पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब घेण्यात आली.