
प्रत्येक सजीवामध्ये भावना असतात, हा विश्वास घेऊन निसर्गाशी आणि प्राण्यांशी नातं जपणारी रोमा त्रिपाठी आज वन्यजीव बचाव क्षेत्रात आपली वेगळी…
प्रत्येक सजीवामध्ये भावना असतात, हा विश्वास घेऊन निसर्गाशी आणि प्राण्यांशी नातं जपणारी रोमा त्रिपाठी आज वन्यजीव बचाव क्षेत्रात आपली वेगळी…
सप्टेंबर अखेरीस लागोपाठ दोन कमी दाबाची क्षेत्रे निर्माण झाल्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय झाला. शक्ती चक्रीवादळामुळेही मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास खोळंबला.
दररोज पहाटे नाशिकहून रेल्वेने निघालेल्या काही महिला हातात भाताच्या लोंबी आणि सोनालूच्या फुलांच्या जुड्या घेऊन दसऱ्यानिमित्त दादर फुलबाजारात दाखल होत…
औंधच्या श्वेता राजेंद्र सुतार या तरुणीने मात्र लहानपणापासूनच या फुलपाखरांशी जोडलेलं नातं जपलं, वाढवलं आहे. लहानपणी जंगलात फिरताना रंगीबेरंगी फुलपाखरांच्या…
काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांतील पारंपरिक व तुलनेने परवडणाऱ्या पर्यटनस्थळांवर अलीकडे घडलेल्या सुरक्षाविषयक घटना, नैसर्गिक आपत्ती आणि अस्थिर वातावरणामुळे…
भविष्यात राष्ट्रीय उद्यानात खासगी वाहनांवर पूर्ण बंद घालण्यात येणार असून केवळ राष्ट्रीय उद्यानाचीच विद्युत वाहने उद्यानात धावणार आहेत.
त्या त्या प्रदेशातील वनस्पती हा अभ्यासाचा विषय खरा… पण हा अभ्यास अजिबात सोपा नाही. निसर्गाची ओढ असली तरी न थकता…
एखादा प्राणी आजारी वा अपघातग्रस्त असल्याची माहिती मिळताच संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी जातात आणि त्या प्राण्याला आवश्यक उपचार मिळवून देतात. गरज…
हर्षल कुडू या तरुणाने मात्र आपली गोष्ट बदलली. त्याने मोठमोठ्या परीक्षांमध्ये यश संपादन केलं आणि पुढे निसर्गाच्या प्रेमात पडल्यावर थेट…
दोन कमी दाब क्षेत्रांचा प्रवास मध्य भारतातून होत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही…
संशोधनाची आवड एखाद्यात कशी निर्माण होईल, याचे काही ठोकताळे नाहीत. कधी कधी उपजत असलेली निसर्गाची ओढ पुढे जाऊन पर्यावरणविषयक संशोधनात…
गेल्या काही वर्षात बाजारात पर्यावरणपूरक राख्यांसाठी मागणी वाढली असून गेली काही वर्षे वसई तालुक्यातील भालिवली गावातील आदिवासी महिला बांबूपासून राख्या…