![curd Should Curd be Given to Students Before Exams Should it really be done How healthy is it](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/03/curd-before-exam.jpg?w=310&h=174&crop=1)
Health Special: परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातावर अनेकदा दही दिले जाते. खरेच असे करावे का? ते किती आरोग्यदायी असते?
Health Special: परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या हातावर अनेकदा दही दिले जाते. खरेच असे करावे का? ते किती आरोग्यदायी असते?
कडू रस हा मुख्यत्वे कफनाशक आणि मर्यादेमध्ये वापर केल्यास पित्तनाशक आहे.
Health Special : एरवी उदीड हे पचायला कठीण असतात पण म्हणूनच थंडीमध्ये वातावरण वेगळे असल्याने ते उडदाच्या पदार्थांसाठी सुयोग्य ठरते.…
हिवाळ्यातल्या उत्तरार्धामध्ये म्हणजे कडक थंडीच्या शेवटच्या आठवड्यांमध्ये अर्थात शिशिर ऋतूमध्ये कडू रस प्रबळ होतो.
उडदाचे पदार्थ थंडीत खायला काहीच हरकत नाही, किंबहुना ते आधिक्याने खावेत असे आयुर्वेद सुचवतो. काय आहे त्या मागची नेमकी कारणमीमांसा?…
हिवाळा हा एक असा काळ आहे,जेव्हा प्रत्यक्षात या शरीराला व्यायामाची गरज असते. मात्र वेगवेगळ्या कारणांनी लोक व्यायाम टाळतात.
चांगल्या दर्जाचा जेट स्प्रे नवीन असतो, तोवर त्यामधून पाण्याचा फवारा हवा तसा व्यवस्थित येत असतो. मात्र कालांतराने त्याचा वेग मंदावतो.
हेमंत व शिशिर ऋतूमध्ये अग्नी प्रखर असताना अर्थात भूक व पचनशक्ती उत्तम असताना त्या अग्नीनुसार अन्नसेवन व्हावे अशी अपेक्षा असते.
ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असते त्यांना सुद्धा थंडी सोसत नाही.
अधिक प्रमाणात जेवण्याची सवय हिवाळा संपला तरी पुढेही तशीच सुरु राहते आणि मग तिथपासून शरीर स्थूलत्वाकडे झुकू लागते.
हिवाळ्यातील कोरडी हवा आणि त्यामुळे शरीराच्या तापमानात अचानक होणारा बदल, संतुलन राखण्यासाठी शरीराकडून होणारे प्रयत्न आणि आपला आहार या साऱ्यांच्या…
हिवाळ्यात प्रामुख्याने आहार शरीराला उष्णता पुरवणारा असा उष्ण गुणांचा असावा.