
दोन ऋतूंच्या संधीकाळाला आयुर्वेदाने नितांत महत्त्व दिलेले आहे ,ज्याला आपल्या परंपरेने ‘यमदंष्ट्रा’ म्हटले आहे.
दोन ऋतूंच्या संधीकाळाला आयुर्वेदाने नितांत महत्त्व दिलेले आहे ,ज्याला आपल्या परंपरेने ‘यमदंष्ट्रा’ म्हटले आहे.
प्रत्येक पदार्थामध्ये गुणांबरोबरच दोष सुद्धा असतात आणि म्हणूनच आयुर्वेद शास्त्र ((संदर्भ-चरकसंहिता १.२६.४३(३),अष्टाङ्गसंग्रह १.१८.१२) कोणत्याही पदार्थाची माहिती देताना गुणांबरोबरच दोषांविषयीही माहिती…
आंबवलेले पदार्थ नेहमीच चवीला आंबट लागतील असे नाही, फारच आंबवलेले असले तरच ते आंबट लागतात.
आजच्या घडीला तुमच्या-आमच्या आहारामध्ये टॉमेटो सॉस-टॉमेटो केचप यांचे प्रस्थ फार वाढले आहे. काही घरांमध्ये तर लहान मुलांना सॉस आणि केचपशिवाय…
अकारण ‘क्रोध’ जसा शरीरामध्ये वाढलेल्या पित्तप्रकोपाचा सूचक असतो, तसाच ‘निःसहत्व’ अर्थात असहनशीलतासुद्धा शरीरामध्ये पित्तप्रकोप होत असल्याचे दर्शवते.
शरीरात होणारा हा पित्तप्रकोप ओळखण्याची एक साधीशी स्वतःच करण्याजोगी चाचणी म्हणजे ’प्रकाश-असहत्व’ अर्थात प्रकाश सहन न होणे.
पित्तप्रकोपामध्ये दिसणारे महत्त्वाचे लक्षण म्हणजे शीतेच्छा! शीतेच्छा म्हणजे शीत इच्छा, अर्थात शीतसेवनाची (शीत आहाराची व शीत विहाराची) इच्छा.
प्रत्यक्षात शरीरामध्ये उष्णता वाढून होणार्या पित्तप्रकोपाच्या विविध तक्रारींनी त्रस्त झालेल्या रुग्णांची सुरुवात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासुनच सुरु होते.
पित्त म्हटल्यावर छातीत जळजळ करणारे , घशामध्ये आंबट-कडू चव आणणारे ते पित्त असा अर्धवट अर्थ घेऊ नका.
Health Special : शरद ऋतू हा पित्तप्रकोपाचा काळ असुनही या दिवसांत अग्नी का मंद होतो? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.…
Health Special: संपूर्ण वर्षाच्या ऋतूचक्राचा विचार करता शरद हा असा ऋतू आहे, जेव्हा अग्नी मंदावलेला असतो, जेवणही व्यवस्थित जात नाही,आजारही…
शरदऋतू हा अनेक आजार निर्माण करुन वैद्यांना भरपूर रुग्ण पुरवून त्यांना खूश ठेवतो, म्हणून त्याला ’वैद्यानां शारदी माता’ असे म्हटले…