
स्थलांतरातली खाद्यसंस्कृती : खिचडी एक, चवी अनेक प्रीमियम स्टोरी
खिचडी म्हणजे काय, तर तृणधान्ये आणि कडधान्ये हे वेगवेगळ्या गुणधर्मांचे पदार्थ भाजून, त्यात हळद, इतर काही मसाले घालून एकत्र शिजवलेला,…
खिचडी म्हणजे काय, तर तृणधान्ये आणि कडधान्ये हे वेगवेगळ्या गुणधर्मांचे पदार्थ भाजून, त्यात हळद, इतर काही मसाले घालून एकत्र शिजवलेला,…
मिरची आणि बटाटे दोन्हीही आपल्याकडचे नाहीत. ते स्थलांतरित आहेत. मात्र आज त्यांच्याशिवाय जेवणाची आपण कल्पनाच करू शकत नाही.
काही ठिकाणी आपल्या गोड मोदकाचे तिथे तिखट मोमो होतात. त्यातले घटक पदार्थ म्हणजेच सारण बदलतं, स्वाभाविकपणे त्याची चव बदलते, काही…
मुंबईच्या रस्त्यांवर सँडविच, दाक्षिणात्य इडली, डोसा मिळतो, राजस्थानी चाट- मेवाडचं आइस्क्रीमही मिळतं, बिहारचा लिट्टी चोखा आणि झारखंडची धुस्का पुरीही मिळते,…