
शेती क्षेत्रात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने शाश्वत पर्याय म्हणून शेती क्षेत्राकडे विद्यार्थी आशेने पाहू लागले…
शेती क्षेत्रात दिवसेंदिवस आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीने शाश्वत पर्याय म्हणून शेती क्षेत्राकडे विद्यार्थी आशेने पाहू लागले…
कृषी उत्पादनांमध्ये वाढ होण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रम हाती घेण्यात आले. धान्य पिकांना मिळणारा दर आणि येणाऱ्या उत्पादनातून शिल्लक राहणारा…
उत्पादन आधारित शेती व्यवसाय एक फायदेशीर आणि शाश्वत व्यवसाय आहे. योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमाने या व्यवसायात चांगले यश मिळवता…
महाराष्ट्राला निसर्गाने भरपूर वरदान दिले आहे. कोकण पासून गडचिरोलीपर्यंत या निसर्ग संपन्नतेने राज्यातील कृषी क्षेत्राला एक वेगळेपण आलेले आहे.
मागील लेखामध्ये (६ जून) आपण बीएससी (ऑनर्स) पदवी प्रवेशाबद्दल माहिती घेतली. आता लवकरच महाराष्ट्र प्रवेश नियामक मंडळ यांच्याकडून प्रवेश प्रक्रिया…
आपला देश कृषीप्रधान देश आहे. खरा भारत खेड्यात आढळतो. खेड्यांमध्ये उदरनिर्वाहाचे मुख्य साधन म्हणून शेती आणि शेतीपूरक व्यवसायाकडे पाहिले जाते.
मागील लेखामध्ये (९ मे रोजी प्रकाशित) आपण कृषी शिक्षण प्रवेश याबद्दल प्राथमिक टप्प्यातील माहिती घेतली आहे. या लेखांमध्ये कृषी शिक्षण…
आपण कृषी प्रवेश प्रक्रयिे संदर्भात सविस्तर माहिती देत आहोत. कारण कृषी महाविद्यालयात प्रवेश घेणारे बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातील असतात. मागील…
या लेखमालिकेत आपण वेगवेगळ्या शाखा व त्यामधील संधी याबाबत आपण पाहत आहोत. परंतु आता एप्रिल व मे महिन्यात राज्य सामायिक…
शेतीमध्ये नवीन स्टार्ट-अप्स झपाट्याने आपली वाढ नोंदवत आहेत. यामध्ये लागवडीपासून काढणीपर्यंत तसेच प्रक्रियेपासून ते व्यवस्थापनापर्यंत या सर्वांना व्यवस्थापन कौशल्याची आवश्यकता…
सन २०२५ पासून स्पर्धा परीक्षेमध्ये आमूलाग्र बदल होत असून या शाखेचे सर्व अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणे समाविष्ट केला आहेत.
कृषी वनिकी एक अशी शाखा आहे, की ज्या शाखेची भारताला तसेच महाराष्ट्राला अत्यंत तातडीची गरज आहे.