
तर्कतीर्थांनी आपल्या या भाषणात ‘धर्मातीत’ शब्दाच्या निधर्मी, विधर्मी, अधर्मी, ऐहिकसारख्या पर्यायवाची शब्दांचा ऊहापोह केला आहे, परंतु ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द वापरलेला…
तर्कतीर्थांनी आपल्या या भाषणात ‘धर्मातीत’ शब्दाच्या निधर्मी, विधर्मी, अधर्मी, ऐहिकसारख्या पर्यायवाची शब्दांचा ऊहापोह केला आहे, परंतु ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द वापरलेला…
कुमार गंधर्वांच्या मैफली वाईत आणि इंदूरमध्ये आयोजित करणारे तर्कतीर्थ! पु. ल. नि तर्कतीर्थ या उभयतांमध्ये एकप्रकारचे अद्वैतच होते.
शाहू महाराजांच्या जीवन, कार्य विचारांचा वसा पुढे चालविल्याबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना कोल्हापूरच्या छत्रपती राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टने १९९० मध्ये…
आचार्य अत्रे यांचे साहित्य विनोदी आहे. विनोदी साहित्य हे लिहिण्यास सर्वांत कठीण साहित्य आहे. विनोदी वृत्ती माणसाला द्वंद्वातून बाहेर काढते.
कथाकथनाच्या परंपरेला नैतिक अधिष्ठान, हौतात्म्याची ओढ, समर्पणाची वृत्ती निर्माण करण्याचे, माणूस बदलण्याचे सामर्थ्य साने गुरुजींनी प्राप्त करून दिले.
बुद्ध आणि गांधींमध्ये जे तात्त्विक साम्य आहे, ते त्यांच्या जीवनात मात्र नाही. गांधींची तुलना ख्रिास्तांशी केली जाते. या दोघांमध्ये काळाचे…
हे चरित्र तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘महात्मा फुले स्मृतिशताब्दी वर्ष’ (१९९०) आणि ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी वर्ष’ (१९९१) असे दुहेरी…
इंडियन एज्युकेशन सोसायटी, दादर, मुंबई संस्थेने १९९१ मध्ये ‘प्रगत संशोधन केंद्रा’ची स्थापना केली. यामार्फत त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री यांची ‘शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान व…
मुंबई विद्यापीठाच्या ‘सेनापती बापट व्याख्यानमाले’त १९७६ ला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी दोन व्याख्याने दिली होती.
सदाशिव बागाईतकर (१९२३-१९८३) राष्ट्रसेवा दल, शेतकरी पंचायत, कामगार संघटनांशी संबंधित कार्यकर्ते होते. ते राज्यसभा सदस्यही (१९७८-१९८३) होते.
‘आधुनिक मराठी साहित्याची समीक्षा व रससिद्धांत’ हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा भाषणसंग्रह आहे. १९७२ मध्ये प्रकाशित हा ग्रंथ व्हीनस प्रकाशन या…
‘‘टिळकांच्या निष्ठेला अपवाद नाही. इतरांच्या लेखनात हे अपवाद मधूनमधून आढळतात. टिळकांच्या लेखांत लोकशाही स्वातंत्र्याचे मूल्य केव्हाही खाली जात नाही.