
मूलत: मनुष्य संस्कृती निर्माण करून तिच्यात जगणारा प्राणी आहे. महाराष्ट्र संस्कृती भारतीय संस्कृतीचे अपत्य आहे.
मूलत: मनुष्य संस्कृती निर्माण करून तिच्यात जगणारा प्राणी आहे. महाराष्ट्र संस्कृती भारतीय संस्कृतीचे अपत्य आहे.
माणसाचं हस्ताक्षर असो वा त्याचं लिहिलेलं पत्र, ते त्या व्यक्तीच्या चारित्र्याचं प्रतिबिंब असतं.
महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर लगेच यशवंतराव चव्हाण यांनी सत्ताविकेंद्रीकरणाच्या दृष्टीने पाऊल उचलले.
अखिल भारतीय निवडणुकीचे सत्र संपले. मी व्यक्तिश: नागपूरपासून सांगलीपर्यंत ११ जिल्ह्यांत फिरलो.
यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यातील स्नेहबंधाचा काळ सुमारे पाच दशकांचा (१९३०-१९८४) आहे.
तर्कतीर्थ – गांधी पत्रानुबंध व ऋणानुबंध हा सनातनतेकडून नवमानवतावादाकडे जाणारा आहे. महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्त्वामधील ठळक पैलू म्हणजे त्यांची धर्मजिज्ञासा
आज महात्मा गांधींची १५६ वी जयंती. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करताना तर्कतीर्थ आणि महात्मा गांधी यांच्यामधील पत्रानुबंध समजून घेणे हे दोन व्यक्तीसंबंधांना…
त्यानुसार हे वर्ष (१९५६) लोकमान्य टिळक जन्मशताब्दीचे होते, म्हणून कोल्हापूर काँग्रेस कमिटीने हे विशेष व्याख्यान योजले होते.
भाई माधवराव बागल यांनी तर्कतीर्थांच्या अनावृत्त पत्रास दिलेले अनावृत उत्तर लगेचच साप्ताहिक ‘मौज’च्या २३ सप्टेंबर, १९५६ च्या अंकात प्रकाशित झाले.
ही गोष्ट आहे कोल्हापुरी घडलेली. तो दिवस होता १ ऑगस्ट, १९५६. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री…
या मंडळाशी नारायणशास्त्री मराठे यांचा संबंध प्रारंभापासून ते मृत्यूपर्यंत होता. तर्कतीर्थ प्राज्ञपाठशाळेशी विविध टप्प्यांवर जोडले गेले. प्राज्ञपाठशाळेत नारायणशास्त्री मराठे पाच…
तर्कतीर्थांना भारत सरकारने पद्माविभूषण, राष्ट्रीय संस्कृत पंडित, पद्माभूषण पुरस्कारांनी गौरविले होते. तर्कतीर्थांच्या अमृत महोत्सवी वर्षात मुंबई विद्यापीठाने एलएलडी (डॉक्टर ऑफ…