
भारतीय राजकारणात सत्याग्रह तत्त्वाला सर्वप्रथम स्थान महात्मा गांधींनी दिले. ‘सत्याग्रह’ या शब्दातील ‘सत्य’ या शब्दाचा अर्थ नैतिकदृष्ट्या शुद्ध असे ध्येय…
भारतीय राजकारणात सत्याग्रह तत्त्वाला सर्वप्रथम स्थान महात्मा गांधींनी दिले. ‘सत्याग्रह’ या शब्दातील ‘सत्य’ या शब्दाचा अर्थ नैतिकदृष्ट्या शुद्ध असे ध्येय…
राष्ट्रवाद ही राष्ट्रीय व राष्ट्रभूमी प्रमाण मानून तिच्या एकात्म विकासाचा विचार करणारी राष्ट्रभावना होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी याबद्दल आपले मत…
विसाव्या शतकाच्या मध्यास परंपरेने हिंदुस्तानातील समाजास हिंदी समाज संबोधले जायचे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘नवभारत’ मासिकाच्या सप्टेंबर १९४९ च्या अंकात हा…
लेख तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा. नोव्हेंबर आणि डिसेंबर, १९३७ च्या ‘किर्लोस्कर’ मासिकाच्या अंकांमध्ये प्रसिद्ध झालेला. दुसऱ्या महायुद्धाची त्यास पार्श्वभूमी होती.
सन १९८४मध्ये एस. एम. जोशी यांचा ‘सहस्राचंद्रदर्शन सोहळा’ साजरा करण्यात आला. त्यावेळी ‘एस. एम. सहस्रादर्शन गौरव ग्रंथ’ प्रकाशित करण्यात आला होता.
प्रस्तुत लेख ‘नवभारत’ मासिकाच्या जून १९४८ च्या अंकात प्रकाशित झाला होता. तेव्हा त्याला उपशीर्षक देत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सूचित केले…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तत्त्वज्ञानांची चर्चा करणारे अनेक लेख लिहिले आहेत, पैकी सर्वोत्कृष्ट लेख म्हणून याकडे पाहावे लागते.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना रूढार्थाने साहित्यिक संबोधले जात नसले, तरी साहित्याच्या लेख, मुलाखती, भाषणे, पत्रे, प्रबंध, चरित्र, मुलाखती, प्रस्तावना, परीक्षणे, भाषांतर,…
आज जगात भेद कमी होत असून, विश्व एकात्म होत निघाले आहे. कुटुंब व समाजव्यवहारातील अंतर दूर करीत आपण भारतीय समाज…
‘लोकसत्ता’चे तत्कालीन संपादक माधव गडकरी या परिषदेचे प्रमुख पाहुणे होते. महाबळेश्वरची परिषद आटोपून परतीच्या प्रवासात त्यांनी वाईला थांबून तर्कतीर्थांशी संवाद…
अमेरिकेचे भारतातील राजदूत गॉलब्रेथ यांनी रशिया, अमेरिका यांचे अर्थकारण आणि राजकारण समन्वयाचे राहणार असल्याची ग्वाही इतिहासकाळात दिल्याची आठवण त्यांच्या मनात…
या मुलाखतीतील विविध प्रश्नांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विस्तृत उत्तरे दिली आहेत. यातून लक्षात येते की, त्यांनी बालपणापासून ते वयाच्या…