
मॅकिआव्हेली हा इटलीचा राजकीय तत्त्वज्ञ, इतिहासकार, नाटककार, कवी. त्याने संघर्षशून्य समृद्ध समाजाची संकल्पना विशद केली आहे.
मॅकिआव्हेली हा इटलीचा राजकीय तत्त्वज्ञ, इतिहासकार, नाटककार, कवी. त्याने संघर्षशून्य समृद्ध समाजाची संकल्पना विशद केली आहे.
कार्ल मार्क्सने १८४८ साली कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. १९४८-४९ ला या जाहीरनाम्याची शताब्दी जगभर साजरी होत होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी मूलत: वेदशास्त्रसंपन्न पंडित असल्याने चार वेद, सहा शास्त्रे आणि १८ पुराणांचे जाणकार होते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद…
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवनात जितकी वैचारिक स्थित्यंतरे दिसून येतात, तितकी स्थित्यंतरे फारच कमी लोकांमध्ये झालेली आढळतात.
सन १९२३ ते १९३० हा काळ तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवनातील धर्मसुधारणा व समाजसुधारणा कार्यातील सक्रियतेचा होता.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवन, कार्य आणि विचारांचे विश्लेषण करताना एक गोष्ट लक्षात येते की, परंपरा, प्रबोधन आणि परिवर्तन या…
महात्मा गांधींचे पुत्र देवदास आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी यांची कन्या लक्ष्मी हे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.
महात्मा गांधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर ‘पुणे करार’ केल्यानंतर राजकीय कार्यसंन्यास घेऊन सामाजिक कार्य करण्याची मानसिकता स्वीकारली.
कायदेभंग चळवळीत प्रारंभी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी वाईच्या कृष्णाघाटावर अनेक भाषणे दिली. ती प्रभावी ठरल्यानंतर कऱ्हाडच्या कृष्णाघाटावर सतत सात दिवस…
१९३०च्या कायदेभंग चळवळीत प्राज्ञपाठशाळेतील अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनी उडी घेतली. तर्कतीर्थही त्यांच्याबरोबर कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय झाले.
समाज हा सुधारणाशील असल्याने तो कालपरत्वे परिवर्तन स्वीकारत आधुनिक होत राहतो. धर्म मात्र सनातन होऊन स्थितिशील राहतो.
पतिताच्या शुक्रापासून उत्पन्न झालेल्या संतती त्याकाळी पतित मानल्या जात. यातही स्त्री-पुरुष भेद पाळला जात असे. म्हणजे पतित संतती मुलास मानले…