
सर्व भारतीय धर्मेतिहास समन्वयवादी आहे; पण तो ऐतिहासिक लेखन पद्धतीच्या कसोटीवर वस्तुनिष्ठ ठरत नाही. याबाबतच्या अनेक जिज्ञासा तर्कतीर्थांनी या प्रबंधात…
सर्व भारतीय धर्मेतिहास समन्वयवादी आहे; पण तो ऐतिहासिक लेखन पद्धतीच्या कसोटीवर वस्तुनिष्ठ ठरत नाही. याबाबतच्या अनेक जिज्ञासा तर्कतीर्थांनी या प्रबंधात…
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात धर्मांतरित व धर्मभ्रष्टांसाठी परंपरेने चालत आलेली पतीतता रूढ होती. तिचे अनेक प्रकार होते.
जगातील सर्व तत्त्वज्ञानांचा विचार करून सुख-दु:खाच्या कसोटीवर त्यांचे वर्गीकरण करायचे झाल्यास असे सांगता येते की, तत्त्वज्ञाने वा दर्शने (फिलॉसॉफीज्) दोन…
महादेवशास्त्री दिवेकरांचे निधन ८ ऑगस्ट, १९७१ रोजी सोलापूरमध्ये झाले. वाईतील प्राज्ञपाठशाळा येथे अनेक वर्षे आपला सहकारी राहिलेल्या या थोर धर्मसुधारकाला…
नवरे यांनी १९२४ ला प्राज्ञपाठशाळा सोडली. नंतर सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयातून अर्थशास्त्र व इतिहासातील बी.ए. पदवी संपादून १९२७ ला ते मुंबईत…
उपनिषदांमध्ये याज्ञवल्क्यमुनींनी शिक्षणाबद्दल लिहिले आहे की, मातृमान, पितृमान, आचार्यवान इत्यादींपासून मिळेल तितके शिक्षण घ्यावे, ते फाटकांनी घेतले.
वि. का. राजवाडे यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील वडगाव येथे, तर माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. जानेवारी, १८८२ मध्ये…
१९६२ च्या लोकसभा निवडणुकीत लोकनायक अणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा पुरस्कार करत काँग्रेसचे तिकीट अव्हेरले आणि नागविदर्भ आंदोलन समितीतर्फे रिखबचंद शर्मा…
तसे त्यांचे नाव दयानंद बांदोडकर; पण गोव्यात नि परिचितांत ते भाऊसाहेब बांदोडकर म्हणूनच ओळखले जात. तर्कतीर्थांचा नि त्यांचा सहवास, परिचय १९३६…
महाराष्ट्र राज्य सध्या स्वतंत्र महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेल्या मारोतराव कन्नमवार यांचे तर्कतीर्थांप्रमाणेच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (२०२५) साजरे करीत…
‘तर्कतीर्थविचार’ सदर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षा’चे औचित्य साधून सुरू करण्यात आले. या सदराचा हा शतकपूर्ती भाग.
अलियापूर (तमिळनाडू) येथे २३ नोव्हेंबर, १९५६ रोजी रेल्वे अपघातात दीडशेहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रीपदाचा राजीनामा.