
भूकंप लहरी या ध्वनी लहरींसारख्या असल्याने त्यांनी किती अंतर पार केले व त्यासाठी किती वेळ लागला हे शोधून काढता येते…
भूकंप लहरी या ध्वनी लहरींसारख्या असल्याने त्यांनी किती अंतर पार केले व त्यासाठी किती वेळ लागला हे शोधून काढता येते…
भूजलाचे प्रदूषण सहजासहजी लक्षात येत नसल्याने त्याबाबत जनजागृती करणे भूजलाची गुणवत्ता टिकवण्यासाठी आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पारगम्यतेच्या मापनाचे एकक हे मीटर वर्ग असले, तरी व्यवहारात मात्र पारगम्यता डार्सी या एककात मोजली जाते.
खडकांतील खनिजांच्या कणांचा आकार जितका मोठा, तितकी खनिजांच्या मधली पोकळ जागाही मोठी म्हणून त्या खडकाची सच्छिद्रता जास्त.
पाण्याची उपलब्धता व त्यावरील ताण लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे व भूजलाचे योग्य व्यवस्थापन व नियमन आवश्यक ठरते. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक…
भूजलाची उपलब्धता अनेक घटकांवर अवलंबून असते. पर्यावरण हा त्यापैकी एक मुख्य घटक आहे.
जमिनीच्या पृष्ठभागावरील पाणी जमिनीत झिरपून जमिनीखालील खडकांमध्ये साठून राहते. त्या पाण्याला आपण भूजल म्हणतो.
भारतीय उपखंडातील लहरी हवामानाशी आपला परिचय आहेच. पूर ही एक भूवैज्ञानिक आपत्ती आहे. अलीकडच्या काळात हवामान बदलामुळे उन्हाचा कहर, पावसाचा अतिरेक,…
बुधावर एखाद्या ठिकाणी पूर्वेला सूर्य उगवला की तो ८८ दिवसांनी पश्चिमेला मावळतो म्हणजेच ८८ दिवस सतत प्रकाश व पुन्हा ८८…
लुणी नदी अरवली पर्वतरांगांमधल्या नाग टेकड्यांमध्ये उगम पावते. हे ठिकाण अजमेरजवळ आहे. या नदीची लांबी ४९५ किमी आहे. त्यापैकी ३३०…
भूजल म्हणजे पावसाचे जमिनीखाली साठलेले पाणी. पाणी हा मानवाच्या अस्तित्वाशी निगडित विषय असल्याने प्राचीन काळापासून त्याचा अभ्यास होत आला आहे.
खडक आणि जीवाश्म यांच्यावर केलेल्या संशोधनावरून विश्वसनीय कालमापन करण्याचे प्रयत्न अठराव्या शतकाच्या अखेरीस सुरू झाले.