
सागरांचे जेव्हा पुन्हा प्रतिगमन सुरू होते, तेव्हा नवीन गाळ थराच्या स्वरूपात साठत राहतो. या नव्या थरांमध्ये जीवाश्म तयार होतात.
सागरांचे जेव्हा पुन्हा प्रतिगमन सुरू होते, तेव्हा नवीन गाळ थराच्या स्वरूपात साठत राहतो. या नव्या थरांमध्ये जीवाश्म तयार होतात.
भारत सरकारचे पृथ्वी विज्ञान मंत्रालय पूर्वी महासागर विकास विभाग या नावाने ओळखले जात असे. मार्च १९८२मध्ये तो एक स्वतंत्र विभाग म्हणून…
भूजलाचे स्रोत, भूजलाचा शोध, भूजलाचे पुनर्भरण व एकंदरीत भूजलाचे व्यवस्थापन या बाबींचा विचार करताना, तो एका विशिष्ट क्षेत्रासंदर्भात करणे अनिवार्य असते.
मातीतील ओलाव्यावर या क्षेत्रातील पाण्याचे प्रमाण ठरते. मातीत ओलावा अगदीच कमी असेल तर हे क्षेत्र अस्तिवात राहू शकत नाही.
भूजलाचे पुनर्भरण हे नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही पद्धतीने होऊ शकते. बर्फ वितळून त्याचे पाणी आणि पावसाचे पाणी जमिनीत पोहोचते.…
पृथ्वी या एकमेव जिवंत ग्रहाचा सर्वांगाने अभ्यास करणारी विज्ञानशाखा म्हणजे भूविज्ञान. पृथ्वीविषयीची सर्व माहिती देणारे शास्त्र म्हणजे भूविज्ञान.
भूकंप लहरी या ध्वनी लहरींसारख्या असल्याने त्यांनी किती अंतर पार केले व त्यासाठी किती वेळ लागला हे शोधून काढता येते…
भूजलाचे प्रदूषण सहजासहजी लक्षात येत नसल्याने त्याबाबत जनजागृती करणे भूजलाची गुणवत्ता टिकवण्यासाठी आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पारगम्यतेच्या मापनाचे एकक हे मीटर वर्ग असले, तरी व्यवहारात मात्र पारगम्यता डार्सी या एककात मोजली जाते.
खडकांतील खनिजांच्या कणांचा आकार जितका मोठा, तितकी खनिजांच्या मधली पोकळ जागाही मोठी म्हणून त्या खडकाची सच्छिद्रता जास्त.
पाण्याची उपलब्धता व त्यावरील ताण लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे व भूजलाचे योग्य व्यवस्थापन व नियमन आवश्यक ठरते. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनेक…
भूजलाची उपलब्धता अनेक घटकांवर अवलंबून असते. पर्यावरण हा त्यापैकी एक मुख्य घटक आहे.