
जमिनीच्या पृष्ठभागावरील पाणी जमिनीत झिरपून जमिनीखालील खडकांमध्ये साठून राहते. त्या पाण्याला आपण भूजल म्हणतो.
जमिनीच्या पृष्ठभागावरील पाणी जमिनीत झिरपून जमिनीखालील खडकांमध्ये साठून राहते. त्या पाण्याला आपण भूजल म्हणतो.
भारतीय उपखंडातील लहरी हवामानाशी आपला परिचय आहेच. पूर ही एक भूवैज्ञानिक आपत्ती आहे. अलीकडच्या काळात हवामान बदलामुळे उन्हाचा कहर, पावसाचा अतिरेक,…
बुधावर एखाद्या ठिकाणी पूर्वेला सूर्य उगवला की तो ८८ दिवसांनी पश्चिमेला मावळतो म्हणजेच ८८ दिवस सतत प्रकाश व पुन्हा ८८…
लुणी नदी अरवली पर्वतरांगांमधल्या नाग टेकड्यांमध्ये उगम पावते. हे ठिकाण अजमेरजवळ आहे. या नदीची लांबी ४९५ किमी आहे. त्यापैकी ३३०…
भूजल म्हणजे पावसाचे जमिनीखाली साठलेले पाणी. पाणी हा मानवाच्या अस्तित्वाशी निगडित विषय असल्याने प्राचीन काळापासून त्याचा अभ्यास होत आला आहे.
खडक आणि जीवाश्म यांच्यावर केलेल्या संशोधनावरून विश्वसनीय कालमापन करण्याचे प्रयत्न अठराव्या शतकाच्या अखेरीस सुरू झाले.