
ठाकरे बंधू, पवार काका-पुतणे एकत्र येणार अशा चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत.
ठाकरे बंधू, पवार काका-पुतणे एकत्र येणार अशा चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत.
जातगणनेचा मुद्दा राजकीयदृष्ट्या संवेदनशील झाला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप हा मुद्दा पुढे करणार, तर काँग्रेस तसेच त्यांचे मित्रपक्ष…
भाजपला आतापर्यंत बिहारमध्ये मुख्यमंत्री करता आला नाही. बहुसंख्य हिंदी भाषिक राज्यांमध्ये या पक्षाची सत्ता आहे. मात्र बिहारमध्ये राज्यव्यापी जनाधार असलेला…
राज्यात दोन वर्षांपूर्वी जातीय जनगणनेचे आकडे जाहीर करण्यात आले. त्यात मुस्लीम १७ टक्के तर इतर मागासवर्गीयांमध्ये यादव हे १४ टक्के…
भाषा धोरणाबरोबरच प्रस्तावित मतदारसंघ फेररचनेच्या मुद्द्यावर स्टॅलिन उत्तरेकडील राज्यांविरोधात सर्वांना एकत्रित करू पाहतात. विचारांवर ठाम राहात त्यांनी भाषा असो किंवा…
गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या कुंभमेळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली आहे.
दिल्ली हातातून गेल्याने आपने पंजाबवर लक्ष केंद्रित केले. हे एकमेव राज्य हातातून गेल्यावर कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची होईल. कारण या पक्षाचे…
‘आप’ जरी दिल्लीत पराभूत झाला असले तरी मिळालेली ४३.५५ टक्के मते हा त्यांना दिलासा देणारा मुद्दा. झोपडपट्टीवासीय तसेच अल्पसंख्याक मोठ्या…
लोकसभा निकालात भाजपला धक्का बसला होता. मात्र त्यानंतर हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा जिंकल्याने भाजपचे राजकारणातील स्थान भक्कम झाले.
एकनाथ शिंदे यांना कसोटीच्या क्षणी साथ देणाऱ्या गोगावले व दादा भुसे दोन महत्त्वाच्या नेत्यांना जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या अशा पालकमंत्रीपदापासून डावलल्याने…
लोकसंख्या वाढीच्या बाबतीत देशात दक्षिण तसेच उत्तरेकडील राज्यांमध्ये फरक आहे. दक्षिणेकडील राज्यांनी काटेकोरपणे कुटुंबनियोजनाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली.
बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असे राजकारण गावपातळीपासून ते लोकसभेपर्यंत चालत असल्याचे दिसते. मराठा साधारण ३० टक्के तर वंजारी २५…