गेली तीन वर्षे किशोर यांनी बिहार पिंजून काढलाय. तरुणाई काही प्रमाणात त्यांच्याकडे वळते आहे. किशोर यांचा पक्ष ११ ते १५…
गेली तीन वर्षे किशोर यांनी बिहार पिंजून काढलाय. तरुणाई काही प्रमाणात त्यांच्याकडे वळते आहे. किशोर यांचा पक्ष ११ ते १५…
पंतप्रधानांनी केलेल्या दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यावरून भाजपसाठी हे राज्य किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा तसेच माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी घेतलेले परिश्रम यामुळे राज्यात भाजपबद्दल सकारात्मकता वाढलीय. मात्र निवडणुकीत…
विधानसभेला केवळ ८४१ मतांनी संजय गायकवाड विजयी झाले. या निसटत्या विजयानंतर त्यांची नाराजी व्यक्त करणारी चित्रफीत गाजली होती. एकूणच वाद…
ठाकरे गट-मनसे एकत्र आल्यास शिंदे गटाला फटका बसेल. कारण मराठी मते प्रामुख्याने या दोन्ही पक्षांकडे जातील. तर एकीकडे महाविकास आघाडी,…
सत्तेतून स्थानिक स्वराज संस्थांना मिळणारा निधी यामुळे महायुतीकडे कार्यकर्त्यांचा ओढा असल्याने त्यांच्यापुढे जागावाटपाची समस्या आहे. हे पाहता स्थानिक पातळीवर अनेक…
चित्रपटसृष्टीत अफाट लोकप्रियता मिळवली असली तरी, राजकारणात हासन यांना विशेष यश मिळाले नाही. आता द्रमुकच्या सहकार्याने राजकीय क्षेत्रात आगेकूच करण्याचा…
विवाह झाला असतानादेखील लालूपुत्राची अशी छायाचित्रे समाज माध्यमात येणे ही धक्कादायक बाब आहे. त्याबद्दल पुत्राला बाहेरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय लालूंसाठी…
ठाकरे बंधू, पवार काका-पुतणे एकत्र येणार अशा चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत.
जातगणनेचा मुद्दा राजकीयदृष्ट्या संवेदनशील झाला आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप हा मुद्दा पुढे करणार, तर काँग्रेस तसेच त्यांचे मित्रपक्ष…
भाजपला आतापर्यंत बिहारमध्ये मुख्यमंत्री करता आला नाही. बहुसंख्य हिंदी भाषिक राज्यांमध्ये या पक्षाची सत्ता आहे. मात्र बिहारमध्ये राज्यव्यापी जनाधार असलेला…
राज्यात दोन वर्षांपूर्वी जातीय जनगणनेचे आकडे जाहीर करण्यात आले. त्यात मुस्लीम १७ टक्के तर इतर मागासवर्गीयांमध्ये यादव हे १४ टक्के…