
महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभेला दोन तगड्या आघाड्यांमधील हा सामना रंगतदार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर याचे परिणाम होतील. कारण जागावाटपासाठी हा निकाल…
महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभेला दोन तगड्या आघाड्यांमधील हा सामना रंगतदार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीवर याचे परिणाम होतील. कारण जागावाटपासाठी हा निकाल…
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मुंबईतील सहापैकी काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. तर २००९ मध्ये शहरातील सर्व सहा जागा काँग्रेस-राष्ट्रवादीकडे…
दिल्लीत गेल्यावर ओबीसींचे राष्ट्रीय स्तरावरील नेते म्हणून ओळख प्रकर्षाने पुढे येईल अशी भुजबळ यांची अटकळ आहे. आताही देशभरात ते ओबीसींच्या…
दुसऱ्या टप्प्याचे मतदान जेमतेम तीन दिवसांवर असताना शिक्षक भरती घोटाळ्याबाबत निर्णय आला. भाजप आता यावर राज्यभर रान उठवणार हे उघड…
सिंधुदुर्ग तसेच रत्नागिरीत भाजपकडे मोठा नेता नाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेत तर भाजपचा एकही सदस्य नव्हता. यामुळेच नारायण राणेंना महत्त्वाचे पद…
२०२४मध्ये दक्षिणेत ४५ ते ५० जागांचे भाजपचे लक्ष्य आहे. हे संख्याबळ गाठता आले तरच भाजपला ३७०च्या उद्दिष्टपूर्तीकडे जाता येईल.
गांधी कुटुंबाने जर येथून माघार घेतली तर भाजपला हा आयताच मुद्दा मिळेल. उत्तर प्रदेशातून त्यांनी पळ काढला असा आरोप भाजप…
गुजरातमधील लोकसभेच्या सर्व २६ जागा गेल्या दोन निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत. यंदाही त्याची पुनरावृत्ती करण्याचा पक्षाचा प्रयत्न दिसतो.
रुपाला यांनी वक्तव्यावर माफी मागितली असली तरी, रजपूत समुदायाला ती मान्य नाही. त्यांची उमेदवारी बदला, अन्यथा अपक्ष उमेदवार उभा करू…
काँग्रेसने कचाथीवू हे भारतीय बेट श्रीलंकेला ‘दान केले’ असा प्रचार सध्या भाजप नेत्यांनी सुरू केला आहे. यासंबंधी जुनी कागदपत्रे खणून…
कार्यकर्ते नेत्यांवर जागा मिळण्यासाठी दबाव आणत आहेत. मात्र दावेदारांची संख्या अधिक त्यात चार ते पाच महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची समीकरणे…
खासदारांना विकासकामे करता आली नसल्याचा आरोप करत काँग्रेसने भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.