
धरणाची मालकी असल्याने या शहराने मागील दीड दशकापासून पाणीटंचाई अनुभवली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून मात्र हे चित्र बदलू लागले आहे.…
जयेश सामंत हे लोकसत्ताचे महामुंबई ब्यूरो चीफ असून गेली २५ वर्षे ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. ठाणे, नवी मुंबई महानगर पालिका, सिडको, तसेच एमएमआरडीए यांच्याशी संबधित वार्तांकन ते करतात. नागरी प्रश्न, प्रादेशिक राजकारण, पायाभूत प्रकल्प हे त्यांचे नियमित लेखनाचे विषय आहेत.
धरणाची मालकी असल्याने या शहराने मागील दीड दशकापासून पाणीटंचाई अनुभवली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून मात्र हे चित्र बदलू लागले आहे.…
विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा…
‘राज्यात सत्ता आमची, मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा आणि आमच्यावरच ही वेळ यावी’ या विचाराने भाजपची स्थानिक नेतेमंडळी चक्रावून गेली आहेत.
नवी मुंबईत गणेश नाईक आणि शिंदे यांच्या शिवसेनेत उभा वाद आहे. महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनांची आखणी अनेकदा महत्वाची ठरते.
मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण व्हावे यासाठी…
स्थानिकांच्या जमिनी संपादित करत सिडकोने एक देखणे आणि सुनियोजित शहर उभे केले. पण शहराची सांस्कृतिक गुणसूत्रे अद्याप जुळलेली नाहीत. तसे…
नवी मुंबईतील विस्तीर्ण अशा पाणथळी निवासी तसेच वाणिज्य संकुलांसाठी खुल्या करण्याच्या नवी मुंबई महापालिकेच्या प्रयत्नांना शहरातील वाढता जनक्षोभ आणि पर्यावरण…
नवी मुंबई शहराची पायाभरणी होत असताना याठिकाणी साहित्य, संस्कृती, कला जोपासल्या जाव्यात यासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या जुन्या आणि अनुभवी अशा…
एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असताना ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिनगारे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
नवी मुंबईतील महापे-शीळच्या सिमेवरील शेकडो एकर हरित पट्टयावर नवे नगर वसविण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न राज्य सरकारने हाणून पाडला असला तरी…
नवी मुंबई महापालिकेच्या विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देत असताना सरकारने महापे-शिळ मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेला हरित पट्टा कायम ठेवताना या…
शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये उभारण्यात आलेली पाच हजार ८९० घरे विकली जात नसल्याने या घरांच्या विक्रीसाठी सिडकोने पुन्हा एकदा प्रयत्न सुरु…