
विकास प्राधिकरणाने महानगर क्षेत्राच्या परिवहन व्यवस्थेचा र्सवकष असा अभ्यास सुरू केला असून
जयेश सामंत हे लोकसत्ताचे महामुंबई ब्यूरो चीफ असून गेली २५ वर्षे ते पत्रकारितेत कार्यरत आहेत. ठाणे, नवी मुंबई महानगर पालिका, सिडको, तसेच एमएमआरडीए यांच्याशी संबधित वार्तांकन ते करतात. नागरी प्रश्न, प्रादेशिक राजकारण, पायाभूत प्रकल्प हे त्यांचे नियमित लेखनाचे विषय आहेत.
विकास प्राधिकरणाने महानगर क्षेत्राच्या परिवहन व्यवस्थेचा र्सवकष असा अभ्यास सुरू केला असून
मेट्रो प्रकल्पांच्या तुलनेत ठाणे मेट्रोचा वेग अधिक असावा असा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे.
नरेंद्र पवार यांच्याशी जुळवून घेण्याचे स्पष्ट आदेश शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते वसंत डावखरे यांनी विधान परिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची केली,
‘स्मार्ट सिटी’चा डंका पुन्हा पिटला जावा यासाठी विकासकांच्या एका मोठय़ा गटाकडून व्यूहरचना आखली जात आहे.
धोकादायक इमारतींबाबत महापालिका प्रशासन आणि शासनाचे धोरण नेहमी संभ्रमाचे राहिले आहे.
गेल्या १५ वर्षांपासून या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे घोंगडे भिजत पडले आहे.
महापालिकेच्या कोपरी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात दररोज १५० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते.
गुलाब मार्केट ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या रडारवर आले आहे.
राज्यंभरात आठ शहरांमध्ये घर उभारणीसाठी यूएलसीची जमीन देण्याचा निर्णय
चटईक्षेत्र मिळवा’ या योजनेला राज्य सरकारने केराची टोपली दाखविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
राज्य सरकारने ७२ एकर क्षेत्रफळांच्या या विस्तीर्ण परिसराला संरक्षक भितींचे नवे कवच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शा