
कारण मुंबई शहरात शिवसेनेला नेहमीच यश मिळत आलं आहे.
कारण मुंबई शहरात शिवसेनेला नेहमीच यश मिळत आलं आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, पक्षी आकर्षित होण्याचे टाळण्यासाठी आणि मानवी जीवितहानी टाळण्यासाठी विमानतळांच्या जवळ मानवी वस्ती वसू दिली जाता कामा नये.
कर्नाटक सरकारने विधानसौधात स्वागत समारंभ आयोजित करून पोलिसांवरचा भार विनाकारण वाढवला. सरकारला आणि सरकार चालवणाऱ्या पक्षाला आरसीबीच्या विजयाचे श्रेय हवे…
प्रा. अली खान महमुदाबाद यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्य पीठाने दिलेला निर्णय मला अस्वस्थ करून गेला. त्या आदेशाबद्दल अनेकांची प्रतिक्रिया…
पर्यटकांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील स्थानिकांत दहशतवाद्यांविरोधात असंतोष निर्माण झाला होता. या नाराजीचा लाभ घेत केंद्र सरकार काश्मिरींना आपल्या बाजूने वळवू…
पर्यटकांवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील स्थानिकांत दहशतवाद्यांविरोधात असंतोष निर्माण झाला होता. या नाराजीचा लाभ घेत केंद्र सरकार काश्मिरींना आपल्या बाजूने वळवू…
आपले सत्ताधारी एकीकडे ‘डबल इंजिन’ वगैरे प्रचार करतात आणि दुसरीकडे आर. एन. रवी यांच्यासारख्या राज्यपालांचा वापर होत असतो, यातून ‘एकछत्री’…
तमिळनाडूचे राज्यपाल रवी, स्वतः एक निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. ते स्वतःच्या सद्सद्विवेद्ला काय उत्तर देत असतील, असा प्रश्न मला पडतो.
भाजपने पहलगामवरील हल्ल्याचा अचूक अंदाज लावता न आल्याची जबाबदारी स्वीकारणे आणि २४ एप्रिल रोजी दिल्ली येथे त्यांचे मंत्री किरण रिजिजू…
पोपच्या निवडीत माझे नातेवाईक आहेत, हे सांगताना मला नेहमीच खूप आनंद होत असे…
… या प्रकारचा बहुसंख्याकवाद अगदी माझ्या अवतीभोवतीच्या, ओळखीतल्या अनेकांना पटू लागलेला आहे…
आर्थिकदृष्ट्या प्रगत लोकांच्या मुलांइतकं भारतातील गरिबांच्या मुलांचं भावनिक आरोग्य खराब झालेलं नाही.