
भंडारा जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांमुळे तीन वेळा पुढे ढकलण्यात आलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अखेर सोमवारी पार पडला.
(भंडारा जिल्हा प्रतिनिधी, लोकसत्ता)
मानवी स्वारस्य कथा (Human Interest Story) लिखाणाची विशेष आवड. जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक , कृषी, शिक्षण आणि प्रशासकीय वृत्त संकलनावर भर. आपल्या लेखणीतून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध विषय हाताळण्याची आवड.
भंडारा जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांमुळे तीन वेळा पुढे ढकलण्यात आलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अखेर सोमवारी पार पडला.
नवे पालकमंत्री म्हणून डॉ. विजयकुमार गावीत यांचे नाव जाहीर होताच जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
भाजपने जिल्हा परिषदेमध्ये खेळलेल्या एका खेळीमुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांचा ‘वजीर’ पुढे चालविताच आला नाही.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने रविवारी विदर्भ स्तरीय दहीहांडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सध्या राज्यातसह जिल्ह्यातही भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये एकाच गोष्टीची चढाओढ लागली आहे ती म्हणजे लोकांपर्यंत आधी कोण पोहचणार? एकमेकांवर कुरघोडी…
सदर महाविद्यालयाने विद्यापीठाच्या आणि इंडियन नर्सिंग काऊन्सिलच्या कोणत्याच निकषांचे पालन केलेले नाही.
आता महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपद मिळणे हे केवळ दिवास्वप्न असल्याचे लक्षात येताच ‘उम्मिद पे दुनिया कायम है’ म्हणत अखेर जड अंतःकरणाने…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात आलेल्या राजकीय भूकंपाचे हादरे जिल्ह्यालाही बसले आहेत
शिंदे गटासोबत युती न झाल्यास भंडारा-पवनी मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासमोर सक्षम उमेदवार देता यावा म्हणून भाजप ढोके ढोके यांनाच…
राज्याच्या राजकारणात परस्परांची कोंडी करणारे भाजप आणि राष्ट्रवादीने भंडार जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये सरळसरळ युती केली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद वगळता इतर मंडळाच्या सर्व शाळा अजूनही सुरूच आहेत. समर कॅम्पच्या नावावरही शाळा सुरू आहेतच.
‘तलावांचा जिल्हा’, सुगंधी तांदूळ आणि पितळ उद्योग यासाठी भंडारा जिल्ह्याची ख्याती आहे. मात्र या तीनही बलस्थानाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे आर्थिक…