
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण होऊ लागली आहे.
गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची अक्षरश: चाळण होऊ लागली आहे.
पथकांना प्रायोजक मिळेनासे झाले तर आमच्यासारख्या अनेक पथकांना बाहेर जाता येणे शक्य नाही,’
वाळकेश्वरमधील बाणगंगा आणि आजूबाजूच्या परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे.
नोकरी पत्करण्यापेक्षा चक्क मुंबईत पाळणाघर सुरू करत नोकरदार पालकांना दिलासा दिला आहे.
घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक कुटुंबांतील मुलांना शिक्षण घेता येत नाही.
दिल्लीतील पेपल्स प्रकाशनने या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे ठरवले आहे.
झोपू’ योजनेअंतर्गत सुरू असून हे काम करणाऱ्या विकासकानेच हे टर्मिनस उभे करुन दिले आहे.