
पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्याच्या स्थितीविषयी प्रश्न उपस्थित होतात. परंतु पावसाळा संपल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे-थे होते. यावर्षी या रस्त्याची अवस्था अत्यंत…
पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्याच्या स्थितीविषयी प्रश्न उपस्थित होतात. परंतु पावसाळा संपल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे-थे होते. यावर्षी या रस्त्याची अवस्था अत्यंत…
कॅडबरी जंक्शन ते माजिवडा मार्गावर रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्या हातातील किमती मोबाईल खेचण्याचे प्रकार वाढत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांचे विभागानुसार प्रशिक्षण केले जाणार आहे. त्यामध्ये त्यांना ज्येष्ठ नागरिकांविषयीचे कायदे यासह विविध विषयांची माहिती दिली जाणार आहे.
मुंबईत नोकरी करताना कोकणात जाण्या-येण्यासाठी दिवा ही मध्यवर्ती आणि सोयीची जागा ठरते. यामुळे दिवा शहर अतिशय बेशिस्त पद्धतीने वाढले आहे.
मुंब्रा येथे घडलेल्या रेल्वे अपघातात चार प्रवाशांनी जीव गमावल्यानंतर संपूर्ण ठाणे जिल्हा हादरून गेला. या घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांतच शेजारील…
मुंबईकडे येणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा ठाणे ते बदलापूर आणि कसारा दरम्यानचा मार्ग आता मृत्यूचा सापळा ठरत आहे.
Mumbai Train Accident : मुंब्रा रेल्वे मुंब्रा रेल्वे स्थानकात रेल्वे गाडी दाखल होण्यापूर्वी एक तीव्र वळण आहे या वळणामुळेच हा…
Padgha ATS Raid : मुंबई साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी साकिब नाचण याला काही वर्षांपूर्वी अटक केली होती. तेव्हापासून पडघा, साकीब…
राज्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गालगत प्रवाशांच्या सुविधेसाठी १६ ठिकाणी अत्याधुनिक सेवा सुविधा केंद्रे उपलब्ध करण्याचा…
ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे ६३ गुन्हे आणि १६ हरविलेल्या मुलांचा शोध घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी अशाच एका प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांसह प्रभावी व्यक्तींची झालेली अटक यासंबंधी भारंबे यांच्याशी लोकसत्ताच्या प्रस्तुत प्रतिनिधींनी सविस्तर चर्चा केली
या महामार्गावरील साकेत, खारेगाव या महत्त्वाच्या पूलांचे काम अद्याप शिल्लक आहे. ही कामे आता पावसाळ्यानंतरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.