कल्याण डोंबिवली कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात तुटपुंजा पाणीसाठा आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कल्याण डोंबिवली कल्याण-डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात तुटपुंजा पाणीसाठा आहे.
कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिग आर्ट’ या संस्थेतर्फे विविध कलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या
ठाणे महापालिकेची स्वत:ची पाणी पुरवठा योजना व स्टेम पाणी पुरवठा कंपनीकडून होणारा
कुळगांव-बदलापूर ही सात-आठ महसुली गावांची एकत्रित नगरपालिका १९९२ मध्ये अस्तित्वात आली.
जैविक साखळीतील फुलपाखरू हा एक महत्त्वाचा घटक असून फुलपाखरू टिकणे अत्यंत आवश्यक आहे
सर्वसाधारणपणे कुणाच्याही वाढदिवशी त्याला शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या जातात.
जोगळेकर काकांचा हाच नीटनेटकेपणा त्यांच्या संग्रहाच्या बाबतीतही दिसतो.
प्रणवच्या या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा ११७ वर्षांचा जुना विक्रम मोडीत निघाला आहे.
माझयावर असणाऱ्या आरोपांच्या तपासावरुन मी अडचणीत आल्याचा कांगावा केला जात आहे.
भाजपच्या पक्षश्रेष्ठींनीही याची दखल घेतली असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या घडामोडीत चार ते पाच टीएमसी पाण्याचे नुकसान झाल्याचा आक्षेप काही संस्थांनी नोंदविला होता.
मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरून वाघांच्या प्रवेशावर यापूर्वीही शिक्कामोर्तब झाले आहे.