
गिरीश व्यास बुधवारी विधान भवन परिसरात दुपारी आले.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
गिरीश व्यास बुधवारी विधान भवन परिसरात दुपारी आले.
ठाणे शहरानजिकच्या दिघा येथील अनधिकृत बांधकाम पाडण्याला आज विधान परिषदेने स्थगिती दिली आहे.
वाहनांच्या वाढत्या संख्येने मुंबईची दिल्ली होण्याची फडणवीस यांना भीती
कोल्हापूरमधील टोलविरोधी समितीकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढय़ाला अखेर बुधवारी यश आले.
अधिवेशन संस्थगित, गोंधळातच चौदा विधेयके संमत
बुवांनी केलेला ऊहापोह हृदयेंद्रच्या मनाला भिडला. योगेंद्रही त्याच्याशी सहमत होत म्हणाला..
भारतीय ग्राहक दिन २४ डिसेंबर रोजी साजरा केला जातो; पण ते या लेखाचे निमित्त नव्हे..
राज्यासह मराठवाडा विशेषत: लातूरमध्ये सलग दोन वर्षांपासून कोसळलेले दुष्काळी संकट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सातत्याने जाणवणारी पाणीटंचाई या पाश्र्वभूमीवर यंदाचा ‘लातूर…
महाराष्ट्रातील सुमारे साडेअकरा हजार विनाअनुदानित शाळांना पुढील शैक्षणिक वर्षांपासून १५ टक्के शुल्कवाढ
भारतात शेती आणि शेतकऱ्याची होणारी आबाळ या विषयाचा चघळून चोथा झाला
‘कोणाच्या सांगण्यावरून आत्महत्या करीत नाही. कर्ज झाले आहे. ते फेडता येत नाही. मेहनत कूरनही घरच्यांची उपजीविका भागवू शकत नाही. मुलांचे…