याआधी मुंबईच्या रेडी रेकनरच्या दरात दर वर्षी सरसकटपणे १५ ते २० टक्के वाढ केली जात असे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
याआधी मुंबईच्या रेडी रेकनरच्या दरात दर वर्षी सरसकटपणे १५ ते २० टक्के वाढ केली जात असे.
ग्राहकांसाठी असलेला ‘ग्राहक संरक्षण कायदा’ अत्यंत साधा व सोपा आहे. न्यायमंचाचे कामही अत्यंत सोप्या पद्धतीचे व बिनखर्चाचे आहे
प्रकल्पाची तपासणी गुजरातमधील महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदा यांच्या पर्यावरण विभागातील तज्ज्ञांच्या समितीमार्फत करण्याचे आदेश
सध्याच्या आयुक्तांना फक्त स्मार्ट सिटी अभियानाचे काम द्यावे आणि शहराच्या मूलभूत समस्यांची सोडवणूक व नित्य कामकाज यासाठी वेगळ्या आयुक्तांची नियुक्ती…
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे विशेष संगीत संमेलन आणि संगीत शिक्षण अधिवेशन छत्तीसगढ राज्यातील कोरबा येथे आयोजित केले आहे.
दोन वर्षांत मिळून शाळांना १५ टक्के शुल्कवाढ करता येईल, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.
डॉ. गाडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना लिहायला वाव मिळाल्यास चांगले लेखक निर्माण होऊ शकतील.
फुटबॉल सामन्यांवेळी काही वादविवादाचे प्रसंग घडल्यास संघ व्यवस्थापक जबाबदार
तापमानातील चढउतारामुळे ऋतू बदलताना होणारा सर्दी-खोकला मुंबईकरांना परिचयाचा आहे.
अरुंधती रॉय यांच्या लिखाणाबाबत उच्च न्यायालयाचा सवाल अवमान नोटीस बजावली
वीज दर कमी करण्यासंदर्भात अभ्यास समिती स्थापन करण्यात आली.