स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी अतिक्रमण करून त्या जागेवर रातोरात ८७ पत्र्यांच्या झोपडय़ांची उभारणी केली आहे
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी अतिक्रमण करून त्या जागेवर रातोरात ८७ पत्र्यांच्या झोपडय़ांची उभारणी केली आहे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास जलदगतीने लावावा या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून…
महानगरपालिकेच्या पुढाकाराने दरवर्षी नाताळच्या सुट्टीत बालनाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
कांदा आणि डाळींच्या दराबरोबर आता लसणाचीही स्पर्धा सुरू झाली आहे.
सत्ताधाऱ्यांच्या कृपेने मिळालेल्या विरोधी पक्षनेतेपदाचा लाभ घेताना सत्ताधाऱ्यांविषयी फार काही बोलायचे नसते, हा िपपरी पालिकेतील अलिखित नियम पाळत सध्याचे विरोधी…
मुंबईतून आलेले फेरीवाले कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर सोडण्यास तयार नाहीत.
निवासी भागातील मिलापनगर तलावातील मासे मृत अवस्थेत आढळून आले होते.
केंद्र सरकारने देशातील सर्व ‘सामान्य निवासीं’च्या राष्ट्रीय नोंदणीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.
किनाऱ्यावर असल्याने समुद्राच्या दमट वाऱ्यांचा मुंबईच्या हवामानावर प्रभाव पडतो.
जगतीर्थ मेवुंडी व आनंद भाटे हे पं. भीमसेन जोशींच्या अजरामर रचना सादर करतील.