
रायफलचे मॅगझीन गायब झाल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
रायफलचे मॅगझीन गायब झाल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वसामान्य प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी परिवहन कार्यालयाने कोकणात जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स धारकांसाठी दर निश्चित केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा आग्रह धरल्याने विदर्भातील कुणबी समाजात अस्वस्थता निर्माण झाली असून…
भाडेतत्वावरील बसगाड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना पत्रकार परिषदेत वाचा फोडण्यात आली.
नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने लुटणाऱ्या तोतया सीआरपीएफ जवानासह त्याच्या सहकाऱ्यांना सायबर पोलिसांनी राजस्थानमध्ये अटक केली.
याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात महिलेच्या सासरच्यामंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदासंघात पदयात्रा काढून लोकांशी संवाद साधला.
काही महिन्यांपासून मुंबईमध्ये क्षयरुग्णांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांना कोणतीच औषधे मिळू शकलेले नाही.
आरमोरी विधानसभेतील हिरंगे गावातील नागरिकांनी रस्त्यासाठी आमदार आणि प्रशासनाचे उंबरठे झिजविल्यानंतर अखेर स्वतःच लोकवर्गणी आणि श्रमदानातून रस्ता बनविला.
नगरपालिकेने डुकरांचा नायनाट करण्यासाठी दहा कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे.
झटपट पैसे कमाविण्यासाठी वायरमनने दुचाकी चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली.
आठ दिवसांवर पोळा येऊनही पाऊस धो-धो न बरसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह नसल्याचे दिसते आहे. एकंदरीत, पोळा सणावर मंदीचे आणि दुष्काळाचे सावट…