
सैन्यदलाला धर्माच्या राजकारणात खेचण्याचे काम भाजपचे काही नेते करतात, तेव्हा पक्षातून नाराजीही व्यक्त होत नसेल तर सैन्यदलाचा धर्माच्या राजकारणासाठी वापर…
सैन्यदलाला धर्माच्या राजकारणात खेचण्याचे काम भाजपचे काही नेते करतात, तेव्हा पक्षातून नाराजीही व्यक्त होत नसेल तर सैन्यदलाचा धर्माच्या राजकारणासाठी वापर…
लक्ष्यभेदी हल्ले करणे वेगळे आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे वेगळे, याची जाणीव लोकांना करून दिली गेली नसल्यानेच शस्त्रसंधीमुळे लोकांचा विरस…
शनिवारी दिवसभरामध्ये युद्धाचा पारा चढला असताना अचानक शांततेची अमेरिकाप्रणीत ढगफुटी कशी झाली हे समजलेच नाही… पाकिस्तान नव्हे तर भारतालाही संकटातून…
राहुल गांधी व खरगेंचे आदेश मानणारे नेते-कार्यकर्ते पक्षात असायला हवेत अशी अपेक्षा या दोन्ही नेत्यांनी बाळगली तर चुकीचे नव्हे. पण,…
काश्मीरचा विशेषाधिकार रद्द केला, पण एक थेंबदेखील रक्त सांडले नाही असे अभिमानाने सांगितले गेले. त्याच काश्मीरमध्ये पर्यटकांची खुलेआम हत्या केली…
काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर, तसेच अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर काश्मीर खोऱ्यात शांतता असल्याचे सांगितले जात होते.
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणाने पुन्हा उचल खाल्ल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.
काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काय झाले यापेक्षा राहुल गांधी सुट्टीवर गेले, याचे भांडवल करायला भाजपला नवी संधी मिळाली…
संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा स्पष्ट करताना, राहुल गांधी यांनी वक्फ कायद्याला काँग्रेसचा विरोध असल्याचा पुनरुच्चार केला.
संघ, भाजप आणि मोदी यांच्याविरोधात लढायचे कसे, या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद बुधवारी अधिवेशनात चव्हाट्यावर आले.
काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल केले जाणार असून त्यावर विस्तारीत कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आल्याची माहिती संघटना महासचिव के. सी.…
अहमदाबाद येथील सरदार पटेल राष्ट्रीय स्मारकामध्ये अधिवेशन आयोजित करून काँग्रेसने गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले.