
धनखड यांनी सोमवारी रात्र साडेनऊ वाजता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला असला तरी, या राजीनामानाट्यामागील वेगवान घडामोडी दुपारी दीड…
धनखड यांनी सोमवारी रात्र साडेनऊ वाजता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला असला तरी, या राजीनामानाट्यामागील वेगवान घडामोडी दुपारी दीड…
संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाची काँग्रेसला आणि ‘इंडिया’ आघाडीतील काही घटक पक्षांना चिरफाड करायची आहे, हे उघडच दिसते.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्र राज्य सरकारची अनास्था आणि मंत्र्यांच्या मानापमानामुळे सुरू होऊ शकलेले नाही.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी ७५ वर्षे आणि राजकारणातून निवृत्ती यांविषयी केलेल्या विधानांमुळे आता मोदींचे काय होणार, असा प्रश्न विचारला जात…
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची रखडलेली निवडणूक आता लवकरच मार्गी लागेल, कारण नुकतीच दिल्लीत त्याबाबत सरसंघचालकांशी चर्चा झालेली आहे, असे भाजपमधील माहीतगारांचे…
निवडणूक आयोगाने ‘चर्चा करू’ म्हणताच ‘आधी विचारलेल्या माहितीचे काय?’ हा काँग्रेसचा प्रतिप्रश्न; फडणवीस यांच्या मतदारसंघातील कथित घोळाबाबत आयोगाचे मौन; पण…
काँग्रेसने दिल्लीत आयोजित केलेला रोजगार मेळावा. तो किती यशस्वी झाला हा महत्त्वाचा मुद्दा नाही. पण, या मेळाव्यातून काँग्रेसने देशाचे राजकारण…
पूर्वेत तृणमूल काँग्रेस आणि दक्षिणेत द्रमुक हे दोनच प्रादेशिक पक्ष सध्या टिकून आहेत. निदान पूर्वेतील प्रादेशिक पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडता…
गेली ११ वर्षे राहुल गांधी विजय मल्ल्या पलायन, राफेल खरेदी, ऑपरेशन सिंदूर अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सातत्याने मोदी सरकारला प्रश्न विचारत…
मोदी आणि भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय लाभ उठवण्यात यशस्वी झाले तर दोष कोणाचा असेल ?
ही शिष्टमंडळे कदाचित भाजपच्या देशांतर्गत राजकारणाला पुन्हा स्थिर करण्यासाठी वापरली जात असावीत असे दिसते.
चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांपासून नक्षलवाद्यांपर्यंत अनेकांवर जरब बसवणारे, भोपाळ वायुगळतीचे भयावह परिणाम पाहिलेले, पंतप्रधानांना सुरक्षा देणाऱ्या विशेष सुरक्षा पथकाची स्थापना ज्यांच्या…