
अस्तित्वात असलेल्या मतदारयाद्यांच्या आधारेही भाजप जिंकतोच. मग या मतदारयाद्यांमध्ये सत्ताधाऱ्यांना ‘एसआयआर’द्वारे बदल करावासा का वाटला असावा?
अस्तित्वात असलेल्या मतदारयाद्यांच्या आधारेही भाजप जिंकतोच. मग या मतदारयाद्यांमध्ये सत्ताधाऱ्यांना ‘एसआयआर’द्वारे बदल करावासा का वाटला असावा?
ज्ञानेश कुमार यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणे रास्तही ठरू शकेल; कारण ज्ञानेश कुमार हे घटनात्मक पदावर बसलेले आहेत.
ठाकरे गटाबाबत होणाऱ्या चर्चेमागे फडणवीस यांनी शिंदे गटाची केलेली कोंडी हे प्रमुख कारण आहे; तर शरद पवार गटाबद्दल होणारी चर्चा…
गेल्या काही वर्षांपासून देशातील नेतेमंडळींना रस्त्यावरील घाण साफ करण्यासाठी कॅमेऱ्यांची गरज भासू लागली आहे. ते पांढऱ्या रंगाचे कपडे घालून, हातात झाडू…
गेल्यावेळी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय एकतर्फी झाला होता, त्यांना ७५ टक्के मतदान झाले होते.
राहुल गांधी यांची ‘व्होटर अधिकार यात्रा’ बिहारमध्ये यशस्वी होण्यात वाटा कुणाकुणाचा, गर्दी काँग्रेसची असल्यास ती कोणामुळे जमली आणि याचा निवडणुकीच्या…
काँग्रेसच्या बिहारमधील दोन आठवड्यांच्या व्होटर अधिकार यात्रेची सोमवारी पाटणामध्ये सांगता झाली.
मोदींनंतर कोण, याचा विचार संघात केला जात नसेल, असे नाही. पण संघाला अपेक्षित असलेला भारत साकारायचा असेल तर केंद्रात भाजपची…
कथित रजेचे हे प्रकरण दीड वर्षांपूर्वीचे असताना आत्ताच अचानक कारवाई करण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चेत अंतिमत: लक्ष्य मोदी असले तरी, विरोधकांचा पहिला वार शहांनाच झेलावा लागला; पण सरकारनेच आणलेल्या १३० व्या घटनादुरुस्तीची…
बिहारमधील १६ दिवसांच्या या यात्रेचे प्रमुख लक्ष्य मतदारांच्या मनात मतचोरीचा मुद्दा ठसवणे हाच असल्याने राहुल गांधी सातत्याने महाराष्ट्राचा उल्लेख करत…
बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेनंतर ६५ लाख मतदारांना वगळण्यात आले आहे.