
संसदेत गंभीर चर्चा होणेच अपेक्षित असते; पण नव्या संसद इमारतीमधील पहिल्या चार दिवसांत हे गांभीर्य जाणवले का?
संसदेत गंभीर चर्चा होणेच अपेक्षित असते; पण नव्या संसद इमारतीमधील पहिल्या चार दिवसांत हे गांभीर्य जाणवले का?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पराभवाची नामुष्की ओढवल्यामुळे भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ताकही फुंकून पिण्याचे ठरवले आहे.
हिंदूविरोधी नव्हे तर सुधारणावादी असल्याचे ‘इंडिया’ने भाजपला ठणकावून सांगण्याची गरज आहे. संघ सुधारणावादी भूमिका घेत असेल तर भाजपनेही सुधारणांना पाठिंबा…
काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नव्या कार्यकारिणी समितीची बैठक शनिवार व रविवारी हैदराबादमध्ये होत आहे.
‘दिल्ली जाहीरनामा’ संमत करवू शकणारे मोदी हे ‘विश्वगुरू’च; त्यांच्याच काळात भारत विश्वनेता बनला; अशा प्रचारातून निवडणुका जिंकता येतील?
सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत ‘इंडिया’च्या घटक पक्षांनी ४ तर, भाजपने ३ जागा जिंकण्यात यश मिळाले.
सध्या धक्कातंत्र, गोपनीयता आदींमधून भाजपच चर्चेत राहिली तरी, मुदतपूर्व लोकसभा निवडणुकीची शक्यता धूसरच..
काँग्रेसच्या तडजोडीच्या भूमिकेमुळे लोकसभेच्या ५४५ जागांपैकी सुमारे ४४०-४५० जागांवर भाजपविरोधात ‘इंडिया’कडून एकास एक उमेदवार रिंगणात उतरवला जाऊ शकतो, ही बाब…
देशात लोकसभेसह सर्व राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यासंदर्भात केंद्र सरकारने चाचपणी सुरू केली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक व भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर हे पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची…
भाजपेतर विरोधी पक्षांच्या महाआघाडीची (इंडिया) तिसरी बैठक गुरुवार-शुक्रवार मुंबईत होत आहे.
वांशिक हिंसेमुळे अजूनही मणिपूर धगधगत असून ‘माकप’च्या शिष्टमंडळाने या उद्ध्वस्त राज्याचा दौरा केला. तिथल्या निरीक्षणाच्या आधारे पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी…