
गेली ११ वर्षे राहुल गांधी विजय मल्ल्या पलायन, राफेल खरेदी, ऑपरेशन सिंदूर अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सातत्याने मोदी सरकारला प्रश्न विचारत…
गेली ११ वर्षे राहुल गांधी विजय मल्ल्या पलायन, राफेल खरेदी, ऑपरेशन सिंदूर अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सातत्याने मोदी सरकारला प्रश्न विचारत…
मोदी आणि भाजप ‘ऑपरेशन सिंदूर’चा राजकीय लाभ उठवण्यात यशस्वी झाले तर दोष कोणाचा असेल ?
ही शिष्टमंडळे कदाचित भाजपच्या देशांतर्गत राजकारणाला पुन्हा स्थिर करण्यासाठी वापरली जात असावीत असे दिसते.
चंबळच्या खोऱ्यातील दरोडेखोरांपासून नक्षलवाद्यांपर्यंत अनेकांवर जरब बसवणारे, भोपाळ वायुगळतीचे भयावह परिणाम पाहिलेले, पंतप्रधानांना सुरक्षा देणाऱ्या विशेष सुरक्षा पथकाची स्थापना ज्यांच्या…
सैन्यदलाला धर्माच्या राजकारणात खेचण्याचे काम भाजपचे काही नेते करतात, तेव्हा पक्षातून नाराजीही व्यक्त होत नसेल तर सैन्यदलाचा धर्माच्या राजकारणासाठी वापर…
लक्ष्यभेदी हल्ले करणे वेगळे आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे वेगळे, याची जाणीव लोकांना करून दिली गेली नसल्यानेच शस्त्रसंधीमुळे लोकांचा विरस…
शनिवारी दिवसभरामध्ये युद्धाचा पारा चढला असताना अचानक शांततेची अमेरिकाप्रणीत ढगफुटी कशी झाली हे समजलेच नाही… पाकिस्तान नव्हे तर भारतालाही संकटातून…
राहुल गांधी व खरगेंचे आदेश मानणारे नेते-कार्यकर्ते पक्षात असायला हवेत अशी अपेक्षा या दोन्ही नेत्यांनी बाळगली तर चुकीचे नव्हे. पण,…
काश्मीरचा विशेषाधिकार रद्द केला, पण एक थेंबदेखील रक्त सांडले नाही असे अभिमानाने सांगितले गेले. त्याच काश्मीरमध्ये पर्यटकांची खुलेआम हत्या केली…
काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर, तसेच अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर काश्मीर खोऱ्यात शांतता असल्याचे सांगितले जात होते.
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणाने पुन्हा उचल खाल्ल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती.
काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काय झाले यापेक्षा राहुल गांधी सुट्टीवर गेले, याचे भांडवल करायला भाजपला नवी संधी मिळाली…