
नशासकीय बालगृह आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांमध्ये गरजू आणि विविध गैरप्रकरणांतून सुटका करण्यात आलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो.
नशासकीय बालगृह आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांमध्ये गरजू आणि विविध गैरप्रकरणांतून सुटका करण्यात आलेल्या मुलांचा सांभाळ केला जातो.
नागरिकांकडून तीव्र नाराजीचा सुर
खासदार डॉ.श्रीकांत शिंदेनी आव्हाडांच्या विरोधात उभे असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला यांच्या प्रचाराची धुरा आपल्या हाती घेतली असल्याचे…
पोलिसांनी गंभीर मारहाण आणि प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नशामुक्ती केंद्रातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सविस्तर तपास सुरू आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर विविध खाद्यपदार्थ, पणत्या, शोभेच्या वस्तू, विद्युत रोषणाई यांची महिला बचत गटांकडून जोरदार विक्री करण्यात येते. यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे…
मुंबई महानगर क्षेत्रातील पर्यटन स्थळांना आणि येथील सार्वजनिक सण उत्सवांना जागतिक पातळीवर पोहचविण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘सप्तसुत्री’ असलेला पर्यटन…
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बचत गट कार्यरत आहेत.
एमएमआर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी जोडण्यासाठी नवी मुंबई एनएच -…
ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरात ६ हजारांहून अधिक अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी…
जिल्हा महिला आणि बालविकास विभागाचा स्तुत्य उपक्रम
डोंबिवलीत नुकताच अमुदान रासायनिक कंपनीत झालेल्या भीषण स्फोटामुळे या कारखान्यांचा सुरक्षा आणि त्यामुळे होणारे तीव्र प्रदूषण विषय पुन्हा ऐरणीवर आला…
नियोजन केवळ कागदोपत्रीच राहिले असून मे महिन्याचा अखेर उजाडला असूनही शहापूर तालुक्यातील गावांना अधिकचा पाणी पुरवठा उपलब्ध होऊ शकलेला नाही.