लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील पडझड लक्षात घेता लातूरमध्ये जमलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवल्या.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील पडझड लक्षात घेता लातूरमध्ये जमलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवल्या.
लातूर- दोन माजी मुख्यमंत्री व एक माजी केंद्रीय गृहमंत्री ज्या जिल्ह्याने दिला त्या जिल्ह्यात एकेकाळी काँग्रेस मजबूत होती. मात्र, गेल्या…
महात्मा गांधींवरील भाषणानं कौतुक झालेल्या विधी पळसापुरे हिला नुकतंच ‘राष्ट्रीय युवक पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं.
डाळीचे भाव पडत असल्याने २०१७ साली विदेशातून आयात होणाऱ्या पिवळ्या वाटाण्यावर बंदी घालण्यात आली होती.
वागण्या बोलण्यातून गेल्या काही वर्षात सातत्याने आपल्याला कोणी विरोधक शिल्लकच राहू नये याची काळजी आमदार अमित विलासराव देशमुख घेतात. त्यातून…
माजी खासदार सुनील गायकवाड यांचे ज्येष्ठ बंधू अनिल गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर कार्यकारी संचालक म्हणून नुकतीच नियुक्ती…
औसा विधानसभा मतदारसंघ हा भाजपा शिवसेना युतीमध्ये शिवसेनेकडे होता दिनकर माने यांनी औसा विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा विजयप्राप्त केला होता.
दोन महिन्यांनंतर कामकाज सुरू होण्याची शक्यता. युक्रेन युद्धामुळे प्रक्रिया थांबल्याची चर्चा केंद्र सरकारने फेटाळली.
विनायकराव पाटील यांनी आपली सोय केली मात्र भाजपच्या इच्छुक उमेदवारांचे काय , हा प्रश्न अनुत्तरीत राहणार आहे.
सांगली जिल्ह्यात रब्बी ज्वारीची २० टक्के क्षेत्रावर पेरणीच झाली नसल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी सांगितले.
काकांच्या सावलीचा परिणाम होऊन त्यांच्या मार्गदर्शनातून धीरज देशमुखांमध्ये बदल झाला तर त्यांना चांगली संधी आहे.
राजकारणाची वाटचाल टप्प्याटप्प्याने असते, काहीजण सावकाश पावले टाकतात तर संजय बनसोडे हे ढांगा टाकतच राजकारणात वरच्या पायऱ्या गाठत आहेत.