
प्रदीप नणंदकर

वैद्यकीय विद्यार्थ्यांत समाजभान निर्माण करणारी ‘सेवांकुर’
विकास भारती संस्थेचे प्रमुख पद्मश्री अलोक भट यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने हे शिबीर पार पडले.

सौरऊर्जा वापरणाऱ्यांनाच महावितरणकडून कररुपी दणका
सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना महावितरणला प्रतियुनिट कर द्यावा लागणार आहे.

अमित देशमुखांच्या बढतीने लातूरकरांच्या अपेक्षा वाढल्या
खाते कोणते का असेना, या प्रश्नावर ते कसे भिडतात यावर लातूरकरांचे प्रेम अवलंबून असणार आहे.

लातुरात डास खाणाऱ्या गंबुशिया माशांचे पुनरुत्पादन केंद्र
गेल्या दोन महिन्यांपासून लातूरवासीय चिकनगुनिया, डेंग्यूच्या त्रासाने त्रस्त आहेत.

केंद्राच्या ‘सौरऊर्जा’ धोरणाला वीज नियामक आयोगाकडून हरताळ
२०१५ ते २०१९ या चार वर्षांत महाराष्ट्रात केवळ २६६ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती होते आहे.

देशमुखांची बाभळगावची गढी अभेद्य!
वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारालाही फारशी मते न मिळाल्याने अमित देशमुख यांचा विजय सुकर झाला.

पाणीटंचाईमुळे लातूरमध्ये गणेश विसर्जन यंदा अशक्य, मूर्ती दान करण्याचे आवाहन
काही वर्षांपूर्वी रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या लातूरमध्ये पुन्हा एकदा जलसंकट निर्माण झाले आहे.

साखरेपासून इथेनॉल खरेदीचा केंद्र सरकारचा निर्णय लाभदायक
साखरेपासून बनवलेल्या इथेनॉलला ५९ रुपये ४८ पैसे प्रतिलिटर दर देण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाडय़ात ऊसबंदी नको; क्षेत्रमर्यादा व ठिबक सक्ती हवी
पाण्याची तूट मान्य करून उसावर पूर्णपणे बंदी न घालता शंभर टक्के ठिबकचा वापर व ऊसक्षेत्राला मर्यादा अशी उपाययोजना करावी.

लातूरमध्ये ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचे चित्र!
संपूर्ण जिल्हय़ावर दुष्काळाचे सावट असताना पाणी कुठे व कसे पुरवायचे हा प्रश्न भेडसावणार आहे.

वेध विधानसभेचा : काँग्रेससमोर जागा राखण्याचे आव्हान
लातूर जिल्ह्य़ात विधानसभेचे सहा मतदारसंघ असून, तीन मतदारसंघ भाजप आणि तीन काँग्रेसच्या ताब्यात आहेत.

लातूरमधील काँग्रेसच्या राजकारणाचा लंबक आता बसवराज पाटील यांच्या दिशेने!
सुरुवातीला बसवराज पाटील हे मुरुम नगर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले होते

यशाचे मृगजळ.. निष्पाप पाडसे
शिकवणीचालकाचे खंडणीसाठी अपहरण केले म्हणून दोन नगरसेवक अजून तुरुंगात आहेत.

मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नी लोकप्रतिनिधी उदासीन
लोकप्रतिनिधी मराठवाडय़ाच्या पाणी प्रश्नावर उदासीन असल्याचे चित्र पुन्हा एकदा लोकांसमोर आले आहे.

डाळींच्या दरवाढीमागे हमीभावाचाच प्रश्न!
सरकारने शेतकऱ्यांना डाळवर्गीय पिकांकडे वळण्याचे आवाहन केले खरे, पण जाहीर केलेला हमीभाव मात्र दिला नाही.

भाजप, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी दोन लातूरकरांची नावे आघाडीवर
भाजपाची राज्य व केंद्रात सत्ता आहे. राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता येईल असे वातावरण निर्माण केले जात आहे.