
आपली मूळ ओळख लपविण्यासाठी त्यांनी आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि आत्मारामचे गोपाल झाले. गोपाल हे नाव घेण्यास त्यांच्या अकोलेमधील…
आपली मूळ ओळख लपविण्यासाठी त्यांनी आपले नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि आत्मारामचे गोपाल झाले. गोपाल हे नाव घेण्यास त्यांच्या अकोलेमधील…
‘चकवाचांदण’ या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी राजूर व बोटा येथील दिवसांच्या आठवणी सांगितल्या आहेत. या भागातील भंडारदरा, घाटघर, कळसुबाई या त्यांच्या…
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावातील रामलाल हासे हे औषधी वनस्पतींचा विशेष अभ्यास असणारे, पर्यावरणप्रेमी निवृत्त शिक्षक. त्यांच्या शेतीमध्ये ते…
प्रस्थापितांचे राजकारण, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, बांधकामासाठी वेळोवेळी केली गेलेली अपुरी आर्थिक तरतूद, प्रकल्पग्रस्तांनी मागण्यांसाठी अनेकवेळा बंद पाडलेले काम, राजकारणी, ठेकेदार,…
अमृतसागर दूध संघ निवडणुकीत पिचड गटाचे १५ पैकी १३ संचालक निवडून आले.
‘बायफ’ सारख्या काही स्वयंसेवी संस्थांमुळे या गावरान बियाणांच्या जतन संवर्धन चळवळीने मूळ धरले आहे.
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील २८ वर्षांची सत्ता संपुष्टात आली.
राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय पिचड यांच्या अंगलट आला. विधानसभा निवडणुकीत मुलाच्या पराभवापाठोपाठ आता कारखान्यातील सत्ता त्यांच्या हातून…