
व्यक्ती ही महत्त्वाची असते याची जाणीव याच काळात इथल्या समाजाला झाली.
व्यक्ती ही महत्त्वाची असते याची जाणीव याच काळात इथल्या समाजाला झाली.
दलवाईंच्या विचार व कार्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आस्थेने दखल घेतली जात आहे.
‘‘भारतात आलेल्या ब्रह्मपुत्र नदीच्या पुरात एक हत्ती अडकला..
दिवस स्वातंत्र्यदिनाच्या उत्साही वातावरणाचे आहेत
दुर्गाबाई भागवत यांनी संपादित केलेला सहा खंडांतील ज्ञानठेवा पुन्हा एकदा अभ्यासक-संशोधकांसाठी खुला झाला आहे.
५० वर्षांत मराठी साहित्य आणि व्यवहार याच दोन प्रश्नांच्या उत्तरांचा पाठलाग करताना दिसून येतो.
भारताच्या राज्यघटनात्मक लोकशाहीवर विश्वास न ठेवता माओवाद तिला आव्हान देतो.
‘अंनिस’च्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मुखपत्राला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत.
शाळेतल्या आठवणी जाग्या करणारे एक प्रकरण त्यांचे व्यक्तिमत्त्व जाणून घेण्यास उपयोगी पडणारे आहे.
जमीनदार आणि पुरोगामी मुस्लीम कुटुंबातील झरीना भट्टी यांची ही आत्मकथा केवळ त्यांची राहात नाही.
‘ऐसी अक्षरे’ हे मराठी भाषेत लिहिणाऱ्यांचे संवादस्थळ २०१२ मध्ये सुरू झाले.
राठी साहित्यात तर नेमाडेंच्या चाहत्यांचा व त्यांच्या समर्थकांचा एक ‘नेमाडेपंथ’च असल्याचे म्हटले जाते.