
व्यवस्थापकाविना केंद्राचा कारभार सुरू असल्याने तेथील तांत्रिक अडचणी दूर करताना केंद्रचालकांची डोकेदुखी वाढली असून त्याचा नागरी सुविधांवर परिणाम होत आहे.
व्यवस्थापकाविना केंद्राचा कारभार सुरू असल्याने तेथील तांत्रिक अडचणी दूर करताना केंद्रचालकांची डोकेदुखी वाढली असून त्याचा नागरी सुविधांवर परिणाम होत आहे.
आरटीई अंतर्गत निवड झालेले विद्यार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पालक जेव्हा शाळेत प्रवेश घेण्यास जात आहेत. तेव्हा शाळा प्रशासनाकडून पालकांकडे शाळेतील…
प्रवेश प्रक्रिया रखडल्याने पालकांची चिंता वाढली आहे. याप्रकरणाची सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. शासनाच्या एका चुकीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा…
जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळावा यासाठी कृषी विभागाच्या मार्फत महिला बचत गटांना ‘ई – कार्ट’ पुरविण्यात आले आहेत.
कर्करोग संदर्भातील माहिती कर्क रुग्णांना एका ठिकाणी उपलब्ध व्हावी त्यासह, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाच्या मनात विश्वास, उमेद निर्माण होण्यासाठी ठाणे…
राज्य सरकारने यंदा या प्रवेश प्रक्रियेच्या नियमावलीत बदल केले असून विद्यार्थी राहत असलेल्या एक ते तीन किमी परिसरातील स्थानिक स्वराज्य…
राज्यात शासनामार्फत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाबात ठाणे जिल्ह्यातील काही शाळांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुरबाड तालुक्यात असलेल्या मिल्हे जिल्हा परिषद शाळेत सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आणखी…
श्रीराम, हनुमान, मंदिराचे छायाचित्र असलेले कंदिल बाजारात दाखल
टी-शर्ट, साड्या, टोपी, शाल, मोबाईलचे कव्हर अशा विविध गोष्टींवर राम आणि आयोध्या मंदिराचे छायाचित्र असल्याचे दिसत आहे. या वस्तूंना ग्राहकांकडून…
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जल जीवन मिशन या योजनेचे काम वेगवान सुरु असून आतापर्यंत २ लाख ६१ हजार ०७६ घरांपैकी १…
अद्यापही ५३ लाख ४७ हजार २३३ नागरिकांनी वर्धक मात्रा घेतलेली नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.