विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याची चर्चा सुरू झाली.
संतोष प्रधान ( राजकीय संपादक, लोकसत्ता ) मंत्रालय आणि राजकीय पत्रकारितेचा ३४ वर्षांचा अनुभव. एप्रिल १९९५ पासून लोकसत्तामध्ये कार्यरत
त्याआधी १९९१ ते १९९३ दैनिक नवशक्ती, १९९३ ते १९९५ या काळात सकाळमध्ये काम केले आहे.
विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याची चर्चा सुरू झाली.
खरेतर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात या दोन्ही मार्गाच्या कामांवरून बरेच वाद झाले होते.
मराठा समाजाच्या मोच्र्यामुळे राजकीय आघाडीवर भाजपची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता भर; पक्षाचा आज १८वा वर्धापन दिन
दोन हेक्टर्सपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अमित शहा यांची ठाम भूमिका; येचुरी यांची भाजपवर टीका
यूपीए सरकारच्या काळात कोळसा खाणींच्या वाटपात साराच घोळ आणि गोंधळ झाला
काँग्रेसला भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत बहुमत मिळाले.
कुख्यात तेलगी घोटाळ्यात नाव आल्याने मागे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
बसेसची अवस्था आणि वाढलेले भाडे यातून प्रवाशांच्या मनातून ‘बेस्ट’ची वातानुकूलित सेवा उतरत गेली.
घटनेच्या ७४व्या दुरुस्तीनुसार शहरी भागांतील स्थानिक स्वराज्य संस्थांना जादा अधिकार देण्यात आले.