
ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथील रस्ता रुंदीकरणाचे काम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्गी लावले.
ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथील रस्ता रुंदीकरणाचे काम आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्गी लावले.
महानगर गॅसने खोदकाम करीत असताना त्याबद्दलची माहिती महानगरपालिकेला देणे गरजेचे होते,
स्वच्छतेचा पुरस्कार नावावर असलेल्या गृहनिर्माण संस्था खूपच कमी सापडण्याची शक्यता आहे.
मामलेदार मिसळ म्हणजे ठाणे असे एक समीकरण आहे. पण ते आता बाजूला पडण्याची वेळ आली आहे.
नवी मुंबईकरांसाठी हे ठिकाण मोठे जिव्हाळ्याचे आहे.
पूर्वी फक्त भूमिपुत्रांची बैठी घरे असलेल्या ठिकाणी बहुमजली असे टोलेजंग टॉवर उभे राहिले आहे.
सकाळ आणि संध्याकाळ निरंतर चालायचे.. हाच चालण्याचा कित्ता गिरवणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढली आहे.
संकरित बससेवा देशात आणि राज्यात सर्वप्रथम नवी मुंबईत दाखल झाली.
वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर ‘मोराज’ दृष्टीस पडते.
पालिकेकडे पत्रव्यवहार करून कोणते मीटर बसवायचे वा आयएसओ दर्जाचे मीटर कोणते यांची माहिती देण्यात आलेली नाही.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांची यादीच मागवली आहे.
या व्यावसायिक परवान्यासंदर्भात महापालिकेने १४ अटी सक्तीच्या केल्या आहेत.