घायला गेलं तर काही फार गंभीर प्रश्न नसतात हे! पण ते आपल्या बाजूने.
घायला गेलं तर काही फार गंभीर प्रश्न नसतात हे! पण ते आपल्या बाजूने.
खेळ म्हटल्यावर मतभेद हे होणारच. मित्रमत्रिणींमध्ये वेगवेगळे गट पडायला लागतात.
स्वस्थता ही भावनिक मेंदूची एक अवस्था आहे. पण ती फार वेळ टिकत नसते. ब्रह्मानंदी टाळी लागण्याच्या अवस्थेत हे घडतं.
मुलं टीन एजमध्ये येतात तेव्हा नाठाळपणा वाढतो. त्यांच्याच भाषेत बोलायचं तर ‘आयडीसी ऊर्फ आय डोन्ट केअर’ वृत्ती वाढून बेफिकिरी वाढते.
दहा वर्षांपर्यंतच्या मुलांचा सर्वात मोठा गुरू म्हणजे घरात ठाण मांडून बसलेला टीव्ही.
लहान मुलांनी खोटं बोलू नये यासाठी मोठी माणसं लक्ष ठेवून असतात. खोटं बोलणं हे खूपच वाईट समजलं असतं.
शिक्षा केल्यानंतर थोडय़ाच वेळात मूल आपापल्या कामाला लागतं, पुन्हा खेळायला लागतं, सगळं विसरून पुन्हा पालकांच्या गळ्यातही पडतं.
घरांमध्ये माणसं जोरजोरात भांडतात. अशा वेळी तिथे असलेल्या छोटय़ा मुलांना कमालीचं असुरक्षित वाटत असतं
खरंतर छोटी मुलं म्हणजे खळाळता झराच! आनंद, दु:ख, राग. सगळंच झऱ्यासारखं येतं आणि वाहून जातं.
एकवेळ परीक्षेत गुण मिळणं सोपं; मात्र नोकरी- व्यवसायाला सुरुवात केल्यानंतर मुलामुलींचं जग खऱ्या अर्थाने बदलतं
अवास्तव अपेक्षा – इतरांकडून अवास्तव अपेक्षा करणं म्हणजे स्वत:वर ओझं घेणं आणि इतरांवर मानसिक – भावनिक ओझं लादणं.
स्वत:चा स्वभाव बदलण्याची आपली इच्छा असेल तर घाई करून चालणार नाही.