
गेल्या दहा वर्षांत म्हणजेच २०१४ ते २०२४ या कालावधीत ४४ हजार ६८२ जणांचे विविध अपघातात मृत्यू झाला.
गेल्या दहा वर्षांत म्हणजेच २०१४ ते २०२४ या कालावधीत ४४ हजार ६८२ जणांचे विविध अपघातात मृत्यू झाला.
मोबाइल चोरीचे वाढते गुन्हे रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून त्याअंतर्गत मागील ५ वर्षांत चोरीला गेलेल्या मोबाइलचा शोध…
लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता रेल्वे पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. रेल्वेगाड्यांमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलिसांनी हा…
अंधेरीतील एका व्यापाऱ्याच्या घरातील चोरीचा उलगडा एका निनावी फोनमुळे झाला खरा. पण समोर जे सत्य आले ते ऐकून व्यापाऱ्याच्या पायाखालची…
ओटीपी देताना सावधगिरी बाळगली जात असल्याने सायबर भामटे आता व्हिडियो कॉल करून ओटीपी मिळवत असल्याचे समोर आले आहे.
केंद्र शासनाच्या दिनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजिविका अभियानाअंतर्गत चालणारा आणखी एक गैरप्रकार समोर आला आहे.
११ तासांच्या अथक तपासानांतर या अपहरण नाट्यावर पडदा पडला. पण जे समोर आलं ते धक्कादायक होतं…
वसई विरार महापालिकेने सांडपाणी प्रकल्पासाठी दिवाणमान येथील शंभर फुट रस्त्याजवळ नवीन आरक्षण प्रस्तावित केले आहे. या ठिकाणी असलेले महापालिका वाहनतळाचे…
वसईतील एका महिला वकिलाची सायबऱ भामट्यांनी डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
वसईतील एका चोरीचा कसलाही दुवा नसताना केवळ एका रिक्षावरील ‘दयावान’ या अक्षरावरून गुन्हे शाखा ३ च्या पथकाने नाट्यमयरित्या छडा लावला.…
कवडास जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी १३२ केव्ही क्षमतेची वीज जोडणी देण्यासाठी ९२ मनोरे उभारणीच्या कामातील अडथळे दूर झाले आहे.
वसंत नगरी मैदानात विरोध डावलून पालिकेने मेळाव्याला परवानगी दिली. अवघ्या १७ हजार रुपयांसाठी मैदान भाड्याने दिले आणि एका तरुणाचा वीज…