
मुंबई-अहमदाबाद दरम्यान चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विरार येथील स्थानकाच्या परिसरात नागरी वसाहती (टाऊनशिप) आणि व्यवसाय केंद्र (बिझनेस हब) उभारण्याचा…
मुंबई-अहमदाबाद दरम्यान चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विरार येथील स्थानकाच्या परिसरात नागरी वसाहती (टाऊनशिप) आणि व्यवसाय केंद्र (बिझनेस हब) उभारण्याचा…
संपूर्ण देशात खळबळ उडविणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.
जात पंचायतीच्या विरोधात जाणार्या ग्रामस्थांना क्षुल्लक कारणांवरून २५ ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जात होता.
करोनाच्या काळात प्राणवायूची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने सर्व महापालिकांना प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते.
आजच्या काळातही जात पंचायत कार्यरत असून या जात पंचायतीने आपल्या संवैधानिक आणि लोकशाही व्यवस्थेलाच आव्हान दिले होते. या प्रकरणी गुन्हा…
राज्य शासनाने मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांना सप्टेंबरमध्ये ४७७ आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्याचे उद्दिष्ट दिले होते.
विरारच्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजात जातपंचायत पद्धत सुरू असल्याचा प्रकार ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणला होता.
वसई विरार शहरात कमालीची पाणीटंचाई असताना सूर्या धरण प्रकल्प पूर्ण होऊनही केवळ लोकार्पण रखडल्याने पाणी मिळत नसल्याने रहिवाशांची नाराजी लक्षात…
विरार पश्चिमेला असलेल्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजाचे नागरिक राहतात. या गावात आजही जातपंचायत अस्तित्वात आहे.
भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरारमध्ये कार्यक्रमासाठी येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह होता.
अनेक कंपन्या व्हिगन पदार्थांच्या उत्पादनात गुंतवणूक करत आहेत. वसईसह मुंबई परिसरात व्हिगन कॅफे सुरू होऊ लागली आहेत.
पालिकेकडून या उड्डाणपुलांचे काम केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम’ या योजनेतून करण्याचेही प्रयत्न करण्यात आले होते.