‘सेवासदन’ वसतिगृह स्थापन करून आज त्या या मुलांच्या मीराई झाल्या आहेत. अनाथांच्या नाथ झालेल्या मीरा कदम आहेत यंदाच्या दुर्गा.
‘सेवासदन’ वसतिगृह स्थापन करून आज त्या या मुलांच्या मीराई झाल्या आहेत. अनाथांच्या नाथ झालेल्या मीरा कदम आहेत यंदाच्या दुर्गा.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाट्याला आलेल्या चार विधानसभा मतदारसंघापैकी औरंगाबाद पूर्व आणि पश्चिम दोन मतदारसंघातून ‘ पंजा ’ गायब हाेता.
लोकसभा निवडणुकीतील नकरात्मकता घालविणारी योजना म्हणून सत्ताधाऱ्यांनी महिला मतपेढीवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघातील जागावाटपाची महायुतीची बोलणी बुधवारी मध्यरात्रीपर्यंत अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये सुरू होती.
महाराष्ट्रावरची सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने जोरदार हालचाली सुरू केल्या असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये घटना बदला खोटे कथन तर होतेच, मराठा आंदोलकांनाही छुप्या पद्धतीने महाविकास आघाडीला मदत केली.
वक्फ जमिनींच्या अनुषंगाने आणल्या जाणाऱ्या कायद्यामुळे मशिदीच्या जमिनींवर सरकारचा डोळा असल्याचा प्रचार आता मुस्लिम समुदायामध्ये जोरदारपणे सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील मतदारांनी भाजपकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे.
बोरनारे यांनीही उमेदवारीसाठी ‘ मातोश्री’ मध्ये उमेदवारीसाठी ‘ व्यवहार ’ होतात असा आरोप केला. यामुळे आता वैजापूरचे राजकारण तापले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड मतदारसंघातून मदत झाली नसल्याचा आरोप करत सत्तार यांच्यावर रावसाहेब दानवे यांनी टीका केली होती
सरकार मराठवाडा विरोधी आहे, हे दाखवून देण्याची एकही संधी शिवसेना सोडत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पैठणचा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे गैरव्यवस्थापनामुळे हा कारखाना कोणास तरी चालवायला द्यावा असे प्रयत्न पैठणचे नेत संदीपान भुमरे यांनीच…