
भूजलाचा अनियंत्रित उपसा आणि त्याचा वापर याकडे राज्यातील नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी कोण किती पाणी उपसा करतो हे कळत…
भूजलाचा अनियंत्रित उपसा आणि त्याचा वापर याकडे राज्यातील नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. परिणामी कोण किती पाणी उपसा करतो हे कळत…
राज्याच्या विकासात फक्त ०.९६ टक्के एवढाच सहभाग. तसे मोठे उद्याोग नाहीत. पण आता टेक्स्टाइल पार्कचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
‘मा’ म्हणजे माळी, ‘ध’ म्हणजे धनगर आणि ‘वं’ म्हणजे वंजारी. राज्यातील लोकसंख्येत ही ओबीसी मंडळी एकत्र आली की एक मतपेढी…
विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दोन हातात देशी दारुच्या बाटल्या उंचावून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना डिवचले.
तिरंगी लढतीत कोणाला कसे मतदान होते यावर निकालाचे गणित ठरणार आहे.
एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ॲड्. असदोद्दीन ओवेसी यांनी चंद्रकांत खैरे यांच्या मुस्लिम भागात मत मागण्याच्या प्रचारावर…
पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बीडची निवडणूक राष्ट्रीय मुद्दयांवर कमी…
‘युती धर्म पाळता येत नसेल तर युती करू नका,’ या शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी ‘एमआयएम’ ला फटकारले.
छत्रपती संभाजीनगर शहरानजीक असणाऱ्या पळशी या गावी प्रचारासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांना मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे…
शिवसेना फुटीनंतर खासदार ओम राजेनिंबाळकर आणि कैलास पाटील हे धाराशिवचे आमदार आणि खासदार दोघेही जण उद्धव ठाकरे यांना साथ दिली.
वंचित बहुजन आघाडीबरोबरची युती तुटल्यानंतर दलित मतदान वजा होईल या भीतीने ‘एमआयएम’चा प्रचाररंग ग्रामीण भागात भगवा होत जातो, तर शहरात…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३०८५ मतदान केंद्रांवर ८० ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे स्रोत पूर्णत: आटलेले आहेत.