
मराठवाडय़ात ३६५ पैकी ३३० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो.
मराठवाडय़ात ३६५ पैकी ३३० दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो.
पीककर्जांची फेररचना करून वाटप केल्याच्या कागदोपत्री नोंदी घेतल्या जातील.
मराठवाडय़ातील औरंगाबाद वगळता अन्यत्र एकाही ठिकाणी मद्यनिर्मितीसाठी धरणातून पाणी दिले जात नाही.
दुष्काळी खेळात ‘टिप्पर’ नावाच्या वाहनाची चलती सुरू झाली होती.
पान जमवून आणलं की, अकलेचं कुलूप उघडतं, असं आपल्याला अमिताभच्या त्या प्रसिद्ध गाण्यातून कळलं.
मानसिकदृष्टय़ा पाणीटंचाई आणि दुष्काळ या दोन्ही शब्दांची एवढी सरमिसळ झाली आहे