
उपराळकर देवराईचा परिसर क्षणभर थरारला, शहारला आणि मग प्रफुल्लित झाला.
उपराळकर देवराईचा परिसर क्षणभर थरारला, शहारला आणि मग प्रफुल्लित झाला.
नुकताच उत्तरायणाचा प्रारंभ झाला, सूर्याचा उत्तर दिशेने भासमान प्रवास सुरू झाला.
मुंबई महानगराच्या समस्या इतक्या क्लिष्ट आहेत की जे मुंबापुरीला शक्य आहे ते इतरत्र सहज साध्य होऊ शकेल.’’
कचऱ्याची समस्या तर सुटलीच, पण त्यातूनच एक सामाजिक कार्य सुरू झालं. व
शहराची सार्वजनिक स्वच्छता ही जबाबदारी प्रथम नागरिकांची आणि त्यानंतर शहर व्यवस्थापनाची आहे.
कृत्तिका नक्षत्र पश्चिम क्षितिजावर कललं होतं, तर रोहिणी आणि मृग त्याच्या मागोमाग होते.
वास्तुपुरुषाने मनोऱ्याकडे नजर टाकत या शहराचे निर्माते केंपेगौडा यांचं क्षणभर स्मरण केलं,
वास्तुपुरुषाने थोडासा विचार केला, ‘‘देवा महाराजा, या खडतर परिसरातील जीवन क्लेषदायक हे तर सत्य आहेच.
वास्तुपुरुषाचं मन शहारलं, अंगावर काटा उभा रहिला आणि जून २०१३ च्या आठवणी दाटून आल्या.
‘शिवाजी नगर’ परिसरातील सुमारे ३३३ एकर जागेवरील ३००० कोटींची नवीन शहर योजना मंजूर केली.
‘प्रगती आणि विकास’ या संकल्पनांची असंख्य प्रश्नचिन्हं वास्तुपुरुषाच्या डोळ्यांसमोर तरळायला लागली होती.
‘वास्तुपुरुषा, तुझे विचार नुसते योग्यच नाहीत तर त्यामागची तुझी कळकळ मला स्पष्ट दिसत आहे.