
अनेक गंभीर प्रश्न असताना सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी राज्यात धार्मिक विविद निर्माण केला, असा आरोप काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले…
अनेक गंभीर प्रश्न असताना सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी राज्यात धार्मिक विविद निर्माण केला, असा आरोप काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले…
राज्य सरकार कृत्रिम प्रज्ञा प्रणालीचा (एआय- अर्टिफिशल इंटेलिजन्स) वापर करुन लोकांचे प्राण वाचविणार आहे.
राज्याच्या तिजोरीने तळ गाठल्याने या धोरणातील खासगी वाहनांना एक ते अडीच लाखांपर्यंत मिळणाऱ्या अनुदानाला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे.
भाजप नेते नारायण राणे यांच्यापासून सुरु झालेली शिवसेना ठाकरे पक्षातील गळती माजी आमदार राजन साळवी यांच्यापर्यंत येऊन सध्या थांबली आहे.
१९७०च्या दशकात देशातील सहा मोठ्या शहरांत पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क मान्यतेसाठी कार्यालये सुरू करण्यात आलेली आहेत.
योजनेतील बहिणींच्या अर्जाच्या छाननीने स्थानिक पातळीवर वेग घेतला आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांचे आवाहन आणि शासकीय कारवाईच्या भितीने आतापर्यंत दीड लाख…
२५ जानेवारीपासून झालेली राज्य परिवहन सेवेची (एसटी) जवळपास १५ टक्के भाडेवाढ अपरिहार्य होती का, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात…
वनहक्क कायद्यातून मिळालेल्या महानगरांनजीकच्या जमिनी दीर्घ मुदतीचे भाडेकरार करून धनिक बळकावत असल्याच्या तक्रारी वन विभागाकडे करण्यात आल्या आहेत.
Heli Tourism : राज्याला ६० ते ६५ छोट्या मोठ्या पर्यटन स्थळांचा वारसा आहे. माथेरान, महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणांबरोबर अलीबाग,…
सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची टांगती तलवार आणि आतापर्यंत मिळालेले पैसे परत करावे लागण्याची भीती यामुळे अनेक महिला आतापासूनच लेखी अर्ज…
पर्यटन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सादरीकरणात ‘मुंबई फेस्टिव्हल’चा उल्लेख टाळण्यात आला आहे.
लाल मातीची होणारी धूप टाळता यावी, रस्ता सुस्थितीत राहावा, पर्यटनात वाढ व्हावी, धूळ उडू नये यासाठी माथेरानमधील मुख्य रस्ता आणि…