महिला विकास विभागाने दहा हजार रिक्षा वाटण्याची तयारी सुरु केली आहे.
महिला विकास विभागाने दहा हजार रिक्षा वाटण्याची तयारी सुरु केली आहे.
राज्य सरकारच्या परिवहन विभागाने ३५ वर्षांनंतर वाहन परवाना देण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील चार दिवसांत भाईंदर येथील उत्तर भारतीयांच्या गोवर्धन पूजा कार्यक्रमाला व कुर्ला येथील जैन…
सवलती दिल्याने ही संख्या १६ कोटी लाख झाली असून उत्पन्न ६०० कोटी ८२ लाखांवरून थेट ९१५ कोटी ८० लाख झाले…
दिल्लीतील संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन आंदोलक सभागृहापर्यंत पोहोचल्याने राज्यातील मंत्रालय व विधानभवन सुरक्षा यंत्रणा दक्ष झाली आहे.
दिवाळी, दसरा, गुढीपाडव्या सारख्या सणासुदीला राज्यातील गरीब व गरजू शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद लाभत असल्याने…
ई निविदा प्रक्रिया राबवून ४४३ शासकीय वसतिगृहे आणि ९३ निवासी शाळांना (एकूण ५३६) भोजनपुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला आहे.
राज्यात पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीत वाढ होऊन इलेक्ट्रॉनिक वाहनांची विक्री घटली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य शासनाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या मोफत एसटी प्रवासाचा लाभ गेल्या सात महिन्यांत एक कोटी…
गेल्या सव्वा वर्षांत एकाने निर्णय घेतला व दुसऱ्याने बदलला असे अनेकदा घडले आहे.
मुलींच्या सक्षमीकरणासाठी मागील सरकारच्या काळात तयार करण्यात आलेली ‘भाग्यश्री’ योजना गुंडाळून त्या जागी जाहीर करण्यात आलेली ‘लेक माझी लाडकी’ ही…
राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी पाच हजारपेक्षा अधिक अभ्यागतांनी मंत्रालयाला भेट दिली.